भाजपच्या कुणावरही ईडी कारवाई का नाही? बच्चू कडू यांचा सवाल

भाजपच्या कुणावरही ईडी कारवाई का नाही? बच्चू कडू यांचा सवाल

भाजप आणीबाणीपेक्षा वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त असतील तर आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? अशा शब्दांत प्रहार संघटनेचे नेते, माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. हे पाहून सर्वसामान्य माणसांना किती वेदना होत असतील याची कुणालाही कल्पना नाही. सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे असे बच्चू कडू म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक
एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिमेन्शिया’ आजाराचा धोका वाढत आहे....
Chandrapur news – आयकर विभागाचा अजब कारभार, हातावर पोट असणाऱ्या तरुणाला धाडली 15 कोटींची नोटीस
हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल, शरद पवार यांचे मत
तुमच्याही बाथरुममधून वारंवार गोम येते का? मग हे उपाय नक्की करुन बघा
ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? बबनराव लोणीकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
टीम इंडियाचा संक्रमण काळ सुरू, थोडा वेळ द्या! किरण मोरे यांनी केली ‘गिल’सेनेची पाठराखण
Home Cleaning Tips – घराची साफसफाई करताना या चुका अजिबात करु नका