Category
आरोग्य
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या हंगामात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आळस, थकवा आणि संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात प्रत्येकजण त्यांच्या आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करतात.... हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या दिवसात गरम स्वभावाचे पदार्थ आपण अधिक प्रमाणात सेवन करतो कारण हे पदार्थ थंडीपासून संरक्षण प्रदान करतात. बरेच लोकं तीळ, सुकामेवा... पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
Published On
By Manisha Thorat- Pisal
आताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीज होणे अगदीच सामान्य झालं आहे. पण हा आजार तेवढाच गंभीरही होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक पदार्थ आणि पेये टाळावी लागतात. पण बऱ्याच डायबिटीजच्या रुग्णांना जेवताना भात खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.... 90 टक्के लोकांना माहिती नाही, शरीराच्या कोणत्या भागाला थंडी जास्त वाजते? जाणून घ्या
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा असल्याने देशभर थंडीची लाट आहे. हा ऋतू खूप धोकादायक आहे. त्यामुळे या ऋतूत निरोगी राहण्यासाठी सर्दी टाळणे खूप महत्वाचे आहे. कारण, या ऋतूतील थंड वाऱ्यांचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. कडाक्याची थंडी टाळण्यासाठी लोक काय करत नाहीत? लोकरीचे कपडे घालण्यापासून... हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
Published On
By Manisha Thorat- Pisal
उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक देखील होऊ शकतो. हिवाळ्यात खाण्याच्या पद्धती बदलतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी थंडीच्या दिवसात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते निरोगी पदार्थ खावेत हे... Muli Benefits : मुळ्यासोबत चुकूनही या दोन गोष्टी खाऊ नका, आयुर्वेद एक्सपर्टनी काय सांगितलं?
Published On
By Manisha Thorat- Pisal
मुळ्यामध्ये पाण्याच प्रमाण जास्त असतं. मुळा खाऊन शरीर हायड्रेड ठेवयाला मदत होते. मूळा खाऊन तुम्ही अपचन, गॅस आणि एसिडिटीचा त्रास कमी होतो. पचनासाठी सुद्धा मूळा चांगला मानला जातो. (Credit : Pexels)मुळा खाऊन वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण यात... हिवाळ्यात पेरू खाण्याचे 5 फायदे माहितीयेत का?
Published On
By Manisha Thorat- Pisal
फळं आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे.प्रत्येक फळाचं आपल्या आरोग्यासाठी काहीना काही उपयोग नक्कीच होतो. काही लोकांची दिवसाची सुरुवातही फळांपासून होते. सगळीच फळं आपल्याला भरपूर फायदा देतात. त्यातील एक महत्त्वाचं फळ म्हणजे पेरू. कारण पेरू जितका... काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून
Published On
By Manisha Thorat- Pisal
Black spots on Onions : स्वयंपाक घरात कामय मोठ्या प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे कांदे… कांदे जेवणाच्या प्रत्येक पदार्थात महत्त्वाचा असणारा घटक आहे… कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते. पण तुम्हाला माहिती आहे की, कांद्यावर असलेले काळे डाग आरोग्यासाठी किती घातक आहेत… फार... लग्नाआधी जोडीदाराला या तीन चाचण्या करायला लावाच, तिसरी चाचणी फारच महत्त्वाची, नाहीतर आयुष्यभर रडत बसण्याची येईल वेळ
Published On
By Manisha Thorat- Pisal
लग्न करण्याआधी मुलगा आणि मुलीची कुंडली जुळते का हे आवर्जुन पाहिले जाते. परंतू कुंडली जुळवण्याचा खटाटोप करण्याआधी होणाऱ्या नववधू आणि वराने तीन चाचण्या आवश्य करायला हव्यात. या चाचण्या लग्नाआधी न केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. लग्नाआधी करावयाच्या... न्यूमोनिया झाल्यास कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या…
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा सुरू होताच अनेक आजारांचे आमंत्रण घेऊन येतो. हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास संसर्गाच्या आजारांचा होऊ शकतो. हवामानातील बदलाबरोबर लोकांचे खाणे-पिणे आणि जीवनशैलीतही बदल होते. या हिवाळ्याच्या हंगामात बाजारात हिरव्या भाज्या दिसू लागतात, ज्या चवीला चांगल्या असतात. यामुळे शरीराला अनेक प्रकारे... तज्ज्ञांनी सांगितले हिवाळ्यात दररोज बाजरीची लापशी खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा ऋतूचे आगमन झाले आहे. प्रत्येक ऋतूनुसार खाण्याच्या सवयी बदलू लागतात. तर थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात अधिक पौष्टिक आणि उबदार पदार्थांचा समावेश करतात. हिवाळ्यात अनेकजण बाजरीसह अनेक पारंपारिक धान्यांचा देखील त्यांच्या... हाय ब्लड प्रेशरपासून हवी आहे सुटका? रामदेव बाबांनी सांगितला रामबाण उपाय
Published On
By Manisha Thorat- Pisal
High Blood Pressure Problem : सध्या हाय ब्लडप्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब ही समस्या फारच वाढली आहे. उच्च रक्तदाबामध्ये रक्ताचा दबाव हा सामान्य प्रमाणापेक्षा अदिक असतो. यामुळे हृदय, किडनी, मेंदू तसेच शरीरातील इतर अवयवांवर परिणाम पडू शकतो. या समस्येवर वेळीच नियंत्रण...