Category
आरोग्य
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... हिवाळ्यात गूळ अन् चणे खाल्ल्यास काय होते? याचे 5 फायदे जाणून थक्क व्हालं
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा ऋतू सुरु झाला की शरीराला अधिक ऊर्जा आणि ऊबदारतेची गरज असते. या ऋतूत सगळ्यात जास्त गरज असते ती योग्य आहाराची. हिवाळ्यात शरीराला ताकद देणारं एक खाद्य मानलं जातं ते म्हणजे गूळ अन् चणे. घरातील मोठ्यांकडून अनेकदा हे ऐकलं असेल... मधुमेहामुळे तुमची हाडे कमकुवत होतात का? रुग्णांना काय जाणवतात लक्षणे?
Published On
By Manisha Thorat- Pisal
आजकाल , चुकीचा आहार , ताणतणाव आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे मधुमेह होणे अगदीच सामान्य झाले आहे. अगदी लहान वायतही मधुमेह होत आहे. मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेची पातळी वाढणे, मूत्रपिंड, डोळे आणि हृदयावर होत नाही तर तो हळूहळू हाडे आणि सांधे... चाकवत भाजीने कोणते आजार बरे होतात? ही भाजी कोणी खाऊ नये ?
Published On
By Manisha Thorat- Pisal
चाकवत भाजी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात येत असते. चाकवत भाजीचा आहारात समावेश अनेक वर्षांपासून केला जात आहे.थंडीत खास करुन ही भाजी आवर्जून केली जाते. ही भाजी चवीला तर चांगली असतेच शिवाया शरीरालाही मजबूत बनवते. आयुर्वेदात या भाजीला नैसर्गिकपणे शरीर डिटॉक्स... तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
Published On
By Manisha Thorat- Pisal
अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी... महिला डॉक्टरकडे गेली, सोनेग्राफीचे रिपोर्ट येताच पायाखालची जमीन हादरली, डॉक्टरही थक्क!
Published On
By Manisha Thorat- Pisal
Fertility Problem : आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. सध्या तर असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. एक महिला नियमितपणे तपासण्या करण्यासाठी गेल होती. डॉक्टरांनी तिच्या पोटात असं काही सापडलं आहे, की ते पाहून डॉक्टरसुद्ध... हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘या’ फळांचा आहारात करा समावेश
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत बहुतेकजण त्यांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करण्यास सुरुवात करतात कारण या थंड वातावरणात शरीराला आतून उबदारपणा प्रदान करतात, ज्यामुळे शरीरावर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि निरोगी राहण्यास मदत होते. तर आपल्याकडे फळे आणि... तुम्हीही रात्री कणिक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता का? आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो?
Published On
By Manisha Thorat- Pisal
बहुतेक घरांमध्ये, महिला या जॉबमुळे, किंवा वेळेआभावी सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीचे चपात्यांचे पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. किंवा त्या कणकेच्या रोट्या, चपात्या आदल्या रात्रीच बनवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी खाल्ले जातात. मात्र काही तज्ज्ञांच्या मते आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काहीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू... हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या हंगामात कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे आळस, थकवा आणि संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच हिवाळ्यात प्रत्येकजण त्यांच्या आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करतात.... हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या दिवसात गरम स्वभावाचे पदार्थ आपण अधिक प्रमाणात सेवन करतो कारण हे पदार्थ थंडीपासून संरक्षण प्रदान करतात. बरेच लोकं तीळ, सुकामेवा... पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
Published On
By Manisha Thorat- Pisal
आताच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे डायबिटीज होणे अगदीच सामान्य झालं आहे. पण हा आजार तेवढाच गंभीरही होत चालला आहे. डायबिटीजच्या रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. अनेक पदार्थ आणि पेये टाळावी लागतात. पण बऱ्याच डायबिटीजच्या रुग्णांना जेवताना भात खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.... 90 टक्के लोकांना माहिती नाही, शरीराच्या कोणत्या भागाला थंडी जास्त वाजते? जाणून घ्या
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळा असल्याने देशभर थंडीची लाट आहे. हा ऋतू खूप धोकादायक आहे. त्यामुळे या ऋतूत निरोगी राहण्यासाठी सर्दी टाळणे खूप महत्वाचे आहे. कारण, या ऋतूतील थंड वाऱ्यांचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. कडाक्याची थंडी टाळण्यासाठी लोक काय करत नाहीत? लोकरीचे कपडे घालण्यापासून... हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
Published On
By Manisha Thorat- Pisal
उच्च रक्तदाबामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोक देखील होऊ शकतो. हिवाळ्यात खाण्याच्या पद्धती बदलतात, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. यामुळे ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. त्यांनी थंडीच्या दिवसात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते निरोगी पदार्थ खावेत हे...