Category
आरोग्य
आरोग्य 

चपलेची देखील असते एक्सपायरी डेट; चप्पल, बूट किती महिन्यांनी बदलावेत? ..तर पायाचं होईल मोठं नुकसान

चपलेची देखील असते एक्सपायरी डेट; चप्पल, बूट किती महिन्यांनी बदलावेत? ..तर पायाचं होईल मोठं नुकसान प्रत्येक वस्तुची एक एक्सपायरी डेट असते, त्यानंतर ती वस्तू हळहळू खराब होऊ लागते. एसीपासून ते फ्रिजपर्यंत आणि टीव्हीपासून ते कूलरपर्यंत सर्व गोष्टींना एक विशिष्ट एक्सपायरी तारीख असते, मात्र तुम्ही पायामध्ये जे चप्पल बूट घालता त्याला देखील एक्सपायरी डेट असू शकते...
Read More...
आरोग्य 

तुमच्या स्किन टोननुसार पावसाळ्यात त्वचेची घ्या काळजी, तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय

तुमच्या स्किन टोननुसार पावसाळ्यात त्वचेची घ्या काळजी, तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा निर्माण होत असतो, त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच पावसाळा हा ऋतू खूप आल्हाददायक वाटतो. पण पावसाळ्यात वातावरण जरी आल्हाददायक असलं तरी या दिवसांमध्ये प्रत्येकाला आरोग्य आणि त्वचेशी संबंधित सामान्य समस्या होत असतात. तर या...
Read More...
आरोग्य 

आनंदाची बातमी! आता 2 तासांच्या उपचारांसाठीही आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार

आनंदाची बातमी! आता 2 तासांच्या उपचारांसाठीही आरोग्य विम्याचा लाभ घेता येणार तुमच्यापैकी अनेकजणांनी आरोग्य विमा घेतलेला असेल. तुम्ही आजारी पडलात किंवा एखादी सर्जरी करायची असेल तर तुम्हाला आरोग्यविम्याचा फायदा होत असतो. गेल्या काही काही काळात वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाल्याने अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार खूप कमी वेळात पूर्ण होत असल्याचे समोर आले...
Read More...
आरोग्य 

हातांच्या कोपरांचा काळेपणा काही मिनिटांत निघून जाईल, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय

हातांच्या कोपरांचा काळेपणा काही मिनिटांत निघून जाईल, फक्त करा ‘हे’ 5 घरगुती उपाय आजकाल हातांचे कोपर काळे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे जी अनेकांना त्रास देते. ही समस्या कोरडी त्वचा, फ्रिक्शन, सूर्यप्रकाश किंवा मेलेनिनच्या जास्त उत्पादनामुळे होऊ शकते. पण आता काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांनी कोपरांचा काळेपणा...
Read More...
आरोग्य 

दररोज अळशीचे पाणी प्यायल्याने ‘या’ 7 समस्या होतील दूर, संधिवाताच्या दुखण्यापासूनही मिळेल आराम

दररोज अळशीचे पाणी प्यायल्याने ‘या’ 7 समस्या होतील दूर, संधिवाताच्या दुखण्यापासूनही मिळेल आराम अळशीची बियाणे दिसायला लहान असले तरी त्यांचे खूप मोठे फायदे आहेत. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध घटक आहेत. अशातच अळशीच्या बियांचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. खरंतर अळशीचे बी पाण्यात भिजवून प्यायल्याने शरीराला त्याचे पोषक...
Read More...
आरोग्य 

पावसाळ्यात चहासोबत ‘या’ 5 पदार्थांचे सेवन शरीरात करतात विषासारखा परिणाम

पावसाळ्यात चहासोबत ‘या’ 5 पदार्थांचे सेवन शरीरात करतात विषासारखा परिणाम पावसाळा हा ऋतू पाऊस, एक कप चहा आणि पकोडे हे समीकरण परिपूर्ण मानले जातात. पावसाळ्यात अनेकदा काहीतरी खावेसे वाटते. विशेषतः चहासोबत अनेकदा काही लोकं काही पदार्थ खात असतात, जे मनाला शांती देते आणि उत्तम चव मिळते. परंतु असे काही पदार्थ...
Read More...
आरोग्य 

शरीरात वात दोष का वाढतो ? पतंजलीने सांगितला कमी करण्याचा उपाय

शरीरात वात दोष का वाढतो ? पतंजलीने सांगितला कमी करण्याचा उपाय आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी शरीरात कफ,वात आणि पित्त या तिघांचे संतुलन होणे खूपच गरजेचे असते. परंतू आजकालच्या बदलत्या लाईफ स्टाईल आणि चुकीच्या आहार पद्धतीने आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तेलकट आणि मसालेदार जेवणाने पित्तदोष होऊ शकतो. तसाच प्रकार वात आणि कफासोबत...
Read More...
आरोग्य 

उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात भारतीय आणि चहाचं रोजचं नातं आहे. चहाशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यावर चहाचे दोन घोट घेतल्यानंतर फ्रेश वाटतं. त्यामुळे अनेक जण सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप तोंडाला लावतात. पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो माहिती...
Read More...
आरोग्य 

श्रावण उपवासात दूध खावे की दही? कोणत्या गोष्टी खाण्यास मनाई आहे?

श्रावण उपवासात दूध खावे की दही? कोणत्या गोष्टी खाण्यास मनाई आहे? आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होतो. त्यामुळे या वर्षी श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होणार आहे. हा संपूर्ण महिना भगवान शिवाला समर्पित असतो. लोक श्रावण सोमवारी उपवास करतात आणि शिवाची पूजा करतात. अनेकजण व्रतही करतात. श्रावण महिन्यात पूजेचे...
Read More...
आरोग्य 

तुम्ही देखील फ्रीजमधून बाहेर काढलेले अन्न खात असाल तर या चुका करू नका; अन्यथा आजारी पडाल

तुम्ही देखील फ्रीजमधून बाहेर काढलेले अन्न खात असाल तर या चुका करू नका; अन्यथा आजारी पडाल आपण रात्री उरलेलं अन्न हे खराब होऊ नये म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवतो. प्रत्येक घरात असचं चित्र पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये अन्न ठेवून ते पुन्हा खाणे हे खूप सामान्य आहे. बऱ्याच घरांमध्ये, जर जास्त अन्न शिल्लक राहिले तर ते फ्रीजमध्ये ठेवले जाते....
Read More...
आरोग्य 

सकाळी उठताच पिवळी लघवी होणे कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

सकाळी उठताच पिवळी लघवी होणे कोणत्या आजाराचे संकेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या बऱ्याचदा, सकाळी उठताच अनेकांनी प्रेशरने लघवीला येते. त्याची कारणे म्हणजे रात्रभर झालेली चयापचयाची प्रक्रिया. त्यामुळे शरीर हे लघवी आणि विष्ठेवाटे ती घाण शरीराच्या बाहेर काढत असतं. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतलं आहे का की कधी कधी सकाळी उठल्यावर जेव्हा...
Read More...
आरोग्य 

आकाशातून वीज पडल्यानंतरच जमिनीच्या आत उगवते ही भाजी; किंमत आणि फायदे जाणून थक्क व्हाल

आकाशातून वीज पडल्यानंतरच जमिनीच्या आत उगवते ही भाजी; किंमत आणि फायदे जाणून थक्क व्हाल पावसाळ्यात पालेभाज्या महाग होतात. भाज्यांच्या किंमती या प्रचंड वाढतात तरी किंवा कमी तरी होतात. पण पावसाळ्यात भाज्या खरेदी कराताना कायम काळजी घ्यावी लागते. तसेच पावसाळा म्हटलं की श्रावण महिनाही येतो. त्यामुळे नॉनवेज खाणे देखील लोकं टाळतात.आणि त्याला पर्यायी भाजी शोधतात....
Read More...