Category
महाराष्ट्र
महाराष्ट्र 

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सृजन सायन्स...
Read More...
महाराष्ट्र 

परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच

परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच सप्टेंबर महिन्यात पावसाने दाखविलेली अवकृपा आता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातही कायम ठेवली आहे. सततच्या पावसाने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळा हंगाम संपला तरी सतत पाच दिवस पाऊस पडत असल्याने काहींनी कापून ठेवलेले भातशेती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे....
Read More...
महाराष्ट्र 

Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स

Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स लहान विद्यार्थ्यांना तसेच अगदी मोठ्या माणसांना देखील अवकाशाबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे कुतूहल अधिक जागृत व्हावे आणि त्यातून अवकाश विज्ञान सोप्या पद्धतीने कळावे यासाठी देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात चार नवीन मॉडेल्स आणण्यात आली असल्याची माहिती देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे...
Read More...
महाराष्ट्र 

किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!

किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर! सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे नोकऱ्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरदार कपात होऊ लागली आहे. तसेच एआयचा वापर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर, आता वैद्यकीय आणि नातेसंबंधांच्या सल्ल्यासाठी एआय वापरले जात आहे. अलिकडच्या संशोधनातून असे...
Read More...
महाराष्ट्र 

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त

सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त महाराष्ट्राला परतीच्या पावसाने मोठा फटका दिला. मराठवाड्यात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीने शेतजमिनीच पाहून गेल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नसून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. आता सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे. अकोला...
Read More...
महाराष्ट्र 

…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती

…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती मतदार यादीतील घोटाळा, निवडणूकप्रक्रियेतील गोंधळ या विरोधात मुंबईत सर्वपक्षांकडून 1 नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर या सत्याचा मोर्चाबाबत माहिती देण्यात आली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार अॅड. अनिल...
Read More...
महाराष्ट्र 

अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार; सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण

अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार; सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण अमेरिका-चीनमध्ये व्यापार करार झाल्यामुळे अचानक सोने २००० रुपयांनी स्वस्त झाले आणि चांदीच्या किमतीतही १६०० रुपयांनी घसरण झाली. सोने-चांदीच्या किमतीत बुधवारी सुधारणा झाली होती. मात्र, गुरुवारी वायदे बाजार सुरु होताच दोन्हींच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने अचानक 2000 रुपयांनी घसरले,...
Read More...
महाराष्ट्र 

खर्डीतील खड्डेमुक्त रस्त्यासाठी दिव्यांग बांधवांचे आज ‘भीक मांगो’

खर्डीतील खड्डेमुक्त रस्त्यासाठी दिव्यांग बांधवांचे आज ‘भीक मांगो’ निधी अभावी शहापूर-सापगाव-मुरबाड रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षांपासून रखडले आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी गुरुवारी भीक मांगो आंदोलन करून प्रशासनाला...
Read More...
महाराष्ट्र 

कसाऱ्याचा फणसपाडा गॅस्ट्रोच्या विळख्यातः चिमुकलीचा मृत्यू, ३३ जणांना लागण

कसाऱ्याचा फणसपाडा गॅस्ट्रोच्या विळख्यातः चिमुकलीचा मृत्यू, ३३ जणांना लागण कसारा परिसरातील फणसपाडा गाव गॅस्ट्रोच्या विळख्यात सापडले आले असून या साथीच्या रोगाने एका चार वर्षीय चिमुकलीचा बळी घेतला आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर दूषित झाली आहे, नळालाही अशुद्ध पाणी येत आहे. त्यामुळे गावातील सुमारे ३३ ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे....
Read More...
महाराष्ट्र 

हैदराबादहून उडणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना

हैदराबादहून उडणाऱ्या वैज्ञानिक बलूनचा प्रवास अहिल्यानगर जिल्ह्यातही; प्रशासनाने दिली खबरदारीची सूचना हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्यावतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनपैकी काही बलूनची उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे...
Read More...
महाराष्ट्र 

हळद लागण्यापूर्वीच नवरी नातेवाईकांसह फरार, नवरदेवाची दोन लाखांची फसवणूक

हळद लागण्यापूर्वीच नवरी नातेवाईकांसह फरार, नवरदेवाची दोन लाखांची फसवणूक >> राजेंद्र उंडे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणाचा राहुरी शहरातील तरुणीशी विवाह ठरला होता. वरपक्षाकडून लाखो रुपयांचा खर्च करून विवाहसोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र हळदीच्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक फरार झाल्याने नवरदेवाची तब्बल दोन लाख रुपयांची...
Read More...
महाराष्ट्र 

बच्चू कडू लढवय्ये नेते, सातबारा कोरा करण्यात त्यांना यश आल्यास स्वागतच करु; संजय राऊत यांची भूमिका

बच्चू कडू लढवय्ये नेते, सातबारा कोरा करण्यात त्यांना यश आल्यास स्वागतच करु; संजय राऊत यांची भूमिका कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे. बच्चू कडू यांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यश आले तर त्यांचे स्वागतच करू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते,...
Read More...