Category
महाराष्ट्र
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... Photo – शिवतीर्थावर निष्ठा आणि श्रद्धेचा महासागर!
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थ येथील शक्तिस्थळावर नतमस्तक होण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहचले. शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून शिवप्रेमी व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठय़ा रांगा लावल्या होत्या. शिवसैनिक आणि... तेथे कर माझे जुळती! शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर शिवसैनिकांची रीघ
Published On
By Manisha Thorat- Pisal
कोट्यवधी मनांत मराठी अस्मिता व ज्वलंत हिंदुत्वाची ज्योत जागवणारे हिंदुस्थानचे महानेते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी अवघ्या देशाने त्यांचे पुण्यस्मरण केले. शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून शिवसैनिकांची रीघ लागली होती. शिवसेनाप्रमुखांच्या दिव्यत्वाची प्रचिती... महाराष्ट्रात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडू नका, अन्यथा निवडणुका रोखू! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला फटकारले
Published On
By Manisha Thorat- Pisal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडताच येणार नाही. निवडणूक प्रक्रिया पुढे गेल्याची सबब कोर्टाला सांगू नका, असे फटकारत आरक्षण मर्यादेचे उल्लंघन केले तर महाराष्ट्रातील निवडणुका रोखू, असा निर्वाणीचा इशारा आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक... शेतकऱ्यांना कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही, देवेंद्र फडणवीस म्हणतात
Published On
By Manisha Thorat- Pisal
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जूनपर्यंत घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याच फडणवीस यांनी आज कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. पण कर्जमाफी हे शेती समस्येचा अंतिम उपाय नाही, अशी भूमिका मांडली. यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण... घाटकोपरच्या शाळेत 20 विद्यार्थ्यांना वडापाव बाधला
Published On
By Manisha Thorat- Pisal
घाटकोपर पश्चिमेकडील ‘केव्हीके’ शाळेमध्ये आज पॅण्टीनमधील वडापाव खाल्ल्यानंतर 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक त्रास झालेल्या पाच मुलांवर उपचार सुरू असून... शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, मानवतेविरुद्ध गुन्हय़ाचा ठपका
Published On
By Manisha Thorat- Pisal
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यावर मानवतेविरुद्ध गुह्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हसीना यांच्याबरोबरच माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही 12 जणांच्या हत्येत दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे... मुद्दा – प्री-आयपीओ बंदी आणि म्युच्युअल फंड
Published On
By Manisha Thorat- Pisal
>> राधिका बिवलकर भारतीय भांडवली बाजारातील नियमन नेहमीच काटेकोर राहिले आहे. विशेषतः जेव्हा त्याचा संबंध सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पैशांशी येतो तेव्हा बाजार नियामक संस्था म्हणजेच सेबी प्रसंगी कठोर उपाय योजण्यासही मागेपुढे पाहत नाही. सध्या सेबीच्या अशाच एका निर्णयामुळे देशातील... हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, सौदीत भीषण अपघात
Published On
By Manisha Thorat- Pisal
सौदी अरबमध्ये भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत होरपळून हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 चिमुकल्यांसह 18 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. हे सगळे तेलंगणाचे रहिवाशी आहेत. हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातग्रस्त... लेख – धोका सिम जॅकिंगचा
Published On
By Manisha Thorat- Pisal
>> शहाजी शिंदे आपल्या हातातील मोबाईलमध्ये असणारे सिमकार्ड हे सध्याच्या डिजिटल युगातील एक अतिमहत्त्वाचा घटक ठरले आहे. कारण याच सिमकार्ड क्रमांकाचा वापर तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांसाठी, ओटीपीसाठी केला जात असतो. त्यामुळेच सायबर विश्वातील गुन्हेगारांची नजर या सिमकार्डवर... तेलंगणातील आमदार अपात्रतेचा फैसला आठवडय़ात करा, न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश
Published On
By Manisha Thorat- Pisal
तेलंगणामध्ये पक्षांतर करून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या भारत राष्ट्र समितीच्या 10 आमदारांच्या आपत्रतेबाबत 2 आठवडय़ांमध्ये निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. हे प्रकरण निकाली काढून नवे वर्ष साजरे करायचे की न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणाला सामोरे जायचे, हे विधानसभा अध्यक्षांनी... रत्नागिरीत महायुती फुटली! अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती फुटल्याची घटना घडली आहे. महायुतीतील घटक अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकपदासाठी अर्ज भरल्याने महायुतीत बेबनाव दिसून आला आहे. महायुती तोडण्याचा आदेश हा अजित पवार गटाच्या प्रदेशस्तरावरून आला की स्थानिक मंडळीनीच ही भूमिका घेतली, यावर... दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
Published On
By Manisha Thorat- Pisal
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटाप्रकरणी एनआयने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. एनआयएने दहशतवादी उमर उन नबीचा प्रमुख सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगरमधून अटक केली आहे. जसीर हा काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड येथील रहिवासी आहे....