कसारा घाटात कंटेनर आणि ट्रेलरचा अपघात, 6 तास वाहतूक ठप्प; वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल

कसारा घाटात कंटेनर आणि ट्रेलरचा अपघात, 6 तास वाहतूक ठप्प; वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल

मुंबई नाशिक महामार्गवरील जुन्या कसारा घाटात बुधवारी मध्य रात्रीच्या सुमारास घाटातील एका वळणावर ट्रेलर ट्रक बंद पडला होता. याच दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कंटेनर नाशिक दिशेने कडे जात असताना पुढे बंद पडलेल्या ट्रेलर वर जाऊन आदळला आणि मागून धडकलेला कंटेनर महामार्गांवर आडवा झाला.

महामार्गांवर कंटेनर आडवा झाल्याने नाशिककडे जाणारा मार्ग पूर्ण बंद झाला. त्यामुळे मुंबई हुन नाशिक कडे जाणारी वाहने कसारा घाटात तब्बल 6 तास अडकून पडली होती. या आपघाता मुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाल्याने पहाटे पाच वाजेपर्यंत पासून कसारा घाटातील अडकलेल्या वाहनाच्या 4 किलोमीटर पर्यत रांगा लागल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश
    कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच
बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे
शेतकऱ्यांचा विरोध असताना शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा अट्टाहास का? सुप्रिया सुळेंचे महायुती सरकारच्या धोरणावर बोट
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून, शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
रील्ससाठी महिलेने चक्क रूळावर चालवली कार, रेल्वे वाहतुकीला फटका; 15 ट्रेनचे मार्ग बदलले
Pandharpur Aashadhi Ekadashi 2025 विठ्ठल प्रसादाची जय्यत तयारी, 14 लाख बुंदी आणि राजगिरा लाडू घेतले बांधायला