महाराष्ट्राचे अरण्यऋषी आणि वन्यजीव संशोधक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन
On
महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ओळख असलेले ज्येष्ठ साहित्यिक, वन्यजीव संशोधक मारुती चित्तमपल्ली यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.ते 93 वर्षांचे होते. नुकताच 30 एप्रिल 2025 रोजी त्यांचा पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घऱी परतले होते.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List