महाराष्ट्राचे अरण्यऋषी आणि वन्यजीव संशोधक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन

महाराष्ट्राचे अरण्यऋषी आणि वन्यजीव संशोधक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन

महाराष्ट्रातील अरण्यऋषी अशी ओळख असलेले ज्येष्ठ साहित्यिक, वन्यजीव संशोधक मारुती चित्तमपल्ली यांचं वृद्धापकाळानं निधन झालं.ते 93 वर्षांचे होते. नुकताच 30 एप्रिल 2025 रोजी त्यांचा पद्मश्री हा नागरी सन्मान देऊन गौरव करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घऱी परतले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Hindi mandatory Third Languag : तिसरी भाषा शिकण्यात गैर काय? Hindi mandatory Third Languag : तिसरी भाषा शिकण्यात गैर काय?
राज्यात केवळ दोन भाषा शिकविण्याचा आग्रह चुकीचा आहे. संपूर्ण देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) तीन भाषांचे सूत्र लागू असेल...
देवाभाऊ आणि अजितदादांमध्ये दुरावा
सुट्टी मिळावी म्हणून मित्राला शॉक देऊन मारले. कोल्हापूरच्या मदरशातील धक्कादायक घटना
तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी
ऑक्सिओम-4 मिशनला ‘मुहूर्त’ मिळेना! आता 22 जूनची तारीख
विद्याधर चिंदरकर, निगवेकर, तुळशी यांची ‘निवासी संपादक’पदी नियुक्ती
चला, उठा… सज्ज व्हा! लढायचं आणि जिंकायचंच!!आज शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडणार