राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतली आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतली आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात कोरोनासाठी वेगळ्या वॉर्डची सुविधा करण्यात आली आहे.

राज्यात एकूण 87 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 85 RT-PCR तर दोन रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. बुधवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ठाण्यात पाच रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ही 108 वर गेली आहे. त्यापैकी 16 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 13 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 32 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन
कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले...
Virat-Anushka : तू तिथे मी, आयुष्यातला खास क्षण, हे PHOTOS विराट-अनुष्काच्या नात्याबद्दल सर्वकाही सांगतात
मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, 10-15 मिनिटे लोकल उशिरा
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 4 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी
काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा
राज्य सरकारने शेतमाल दिल्लीला पाठविल्यास केंद्र सरकार खर्च देईल