आवडीने नारळपाणी पिताय? थांबा, शरीराचे होऊ शकते मोठे नुकसान!
आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
नारळाचे पाणी काही लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. नाराळच्या पाण्यात असलेला पोटॅशियम हा घटक पीबीच्या गोळ्यांसोबत मिसळून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
नाराळाचे पाणी पिल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. नारळाचे पाणी पिल्यास त्वचेला खाज येऊ शकते, त्वचा लाल होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुत्रपिंडाची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणे टाळायला हवे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List