Category
आरोग्य
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... Red Wine Myths: रेड वाइन खरंच शरीरासाठी चांगली असते का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
Published On
By Manisha Thorat- Pisal
वाइन पिणारे अनेकदा सांगतात, रेड वाइन आरोग्यासाठी फायदेशीर आणि हृदयासाठी चांगली आहे. म्हणून थोडी-थोडी रोज प्यावी. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंड सांगतात, असा दावा केला जातो की रेड वाइनमध्ये रेस्वेराट्रॉल (Resveratrol) असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं, पण रेस्वेराट्रॉलची पूर्तता करण्यासाठी... अंडी आणि काजूपेक्षा जास्त प्रोटीन देतं हे ‘स्वस्त ड्रायफ्रूट्स’; मेंदू ते हृदय राहिल निरोगी
Published On
By Manisha Thorat- Pisal
शरीराला भरपूर प्रोटीन मिळण्यासाठी काजू-बदाम किंवा कोणताही सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. पण हे ड्रायफ्रूट्स हे तसे पाहायला गेले तर किमतीने फार महाग असतात. त्यामुळे अनेकदा नेहमीच विकत घेणं परवडेलच असं नाही. पण काजू-बदामपेक्षाही असा एक स्वस्त सुकामेवा आहे... संध्याकाळची अशी 48 मिनिटे ज्यात काहीही अन्न खाऊ नये; प्रेमानंद महाराजांनी सांगितलं याचं सत्य
Published On
By Manisha Thorat- Pisal
प्रेमानंद महाराजांचा दरबार हा अत्यंत चर्चेचा विषय. या दरबारात भक्त आपल्या मनातील शंका, प्रश्न महाराजांना विचारून त्यांच्या शकांचे निरसन करतात. महाराज त्यांच्या प्रश्नांचे सोप्या पद्धतीने तसेच सोप्या उदाहरणासहीत उत्तर देतात. तसेच त्यांचे मार्गदर्शनही करतात. तसेच काही भक्त महाराजांनी खासगी भेट... श्रेयस अय्यरची दुखापत किती गंभीर? डिस्चार्जनंतरही घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी
Published On
By Manisha Thorat- Pisal
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कॅच पकडताना क्रिकेटर श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये जाताच श्रेयस बेशुद्ध पडला आणि त्याची स्थिती चिंताजनक होती. त्याला तातडीने... हिवाळ्यात ‘हा’ एक पदार्थ खा आणि अनेक आजारांपासून आराम मिळवा… डॉक्टरकडे जावं लागणार नाही!
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिवाळ्यात लसणाचे सेवन सर्दी आणि खोकल्याविरुद्ध खूप प्रभावी मानले जाते. लसणात असलेले अॅलिसिन शरीरातील बॅक्टेरिया आणि विषाणूंशी लढते. सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि सर्दीपासून आराम मिळतो. लसणाचे नियमित सेवन केल्याने... बनावट ORS कसे तपासायचे? डॉक्टरांनीच योग्य पद्धत सांगितली, जाणून घ्या
Published On
By Manisha Thorat- Pisal
दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच जॉन्सन अँड जॉन्सनची कंपनी JNTL कन्झ्युमर हेल्थला ORSL पेयांचा जुना साठा विकण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला आहे. FSSAI च्या बंदीवर ही तात्पुरती स्थगिती आहे, ज्यात म्हटले आहे की WHO च्या WHO OR च्या मानकांची पूर्तता न... बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या
Published On
By Manisha Thorat- Pisal
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे रूप मानले जाते. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हटलं जातं. त्याला पाय लागला किंवा एखादा भाताचा कण देखीला पायाखाली आला तरी आपण त्याच्या पाया पडतो. आपण अन्नाला पुजतो. म्हणूनच अन्नाला सूर्यदेवासारखे पवित्र मानले जाते. अन्न हे आपल्या शरीराला... महिनाभर भात सोडल्याने खरंच वजन कमी होते का? शरीरात काय बदल दिसतात?
Published On
By Manisha Thorat- Pisal
अनेकांना पोळी-भाजीसोबत भात देखील रोज हवाच असतो. भाताशिवाय त्यांचे जेवणच पूर्ण होऊ शकत नाही. साधे घरगुती जेवण असो किंवा भव्य मेजवानी असो, भात जवळजवळ प्रत्येक जेवणात एक महत्त्वाचा घटक असतो. काही लोक भाताशिवाय जेवणाची कल्पनाही करू शकत नाहीत.भाताचे तसे अनेक... फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
Published On
By Manisha Thorat- Pisal
फळे खरेदी करताना आपण अनेकदा असं पाहिलं असेल की, काही फळांवर स्टिकर लावलेले असतात. फळे खरेदी कराताना आपण फक्त फळं चांगली आहेत का? चांगली टिकणारी आहेत का? हे पाहतो. पण त्या फळावर असलेल्या स्टिकरकडे मात्र आपण दूर्लक्ष करतो. त्यावर काहीतरी... गर्भपात झाल्यानंतर ‘या’ गोष्टी टाळणं अत्यंत महत्त्वाचं, महिलांनी लक्षात ठेवा काही गोष्टी
Published On
By Manisha Thorat- Pisal
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं… यामध्ये अनेक महिलांना गर्भपाताचा देखील सामना करावा लागतो… अशात महिलांनी प्रकृती स्थिर नसते. म्हणून महिलांनी गर्भपातानंतर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यांच्या आत गर्भ गर्भाशयातच मरण... संपूर्ण जीवनात महिला किती किलो लिपस्टीक खातात ? जाणून बसेल धक्का
Published On
By Manisha Thorat- Pisal
लिपस्टीक महिलांचे आता आवश्यक मेकअप प्रोडक्ट्स बनले आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करण्यापासून ते गृहिणी असलेल्या महिला देखील डेली रुटीनमध्ये लिपस्टीक ओठांना लावत असतात. कोणत्याही हेवी मेकअप शिवाय केवळ लिपस्टीक लावल्यानंतर वैयक्तिमत्व चांगले दिसते. परंतू लिपस्टीक तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल्स... गव्हाची चपाती खाण्याऐवजी एक महिना या पिठाची भाकरी खा, झटपट वजन कमी करा
Published On
By Manisha Thorat- Pisal
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्यासाठी लोकांना वेळ काढता येत नाहीए. त्यामुळे सकाळी नाश्त्याला फाटा मिळत आहे. तसेच दुपारी जे मिळेल ते खाल्ले जात आहे. आणि रात्री जड जेवण घतेल्याने पोटात चरबी साठत आहे. त्यामुळे वजन वाढल्याने अनेक आजार होत आहेत. अनेक...