Category
जीवन
आरोग्य 

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार

अवघ्या काही मिनिटात तुटलेली हाडे जोडली जाणार… जगातील पहिला बोन ग्लू तयार चिनी शास्त्रज्ञांनी एक वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा शोध लावला आहे. चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला ‘बोन ग्लू’ तयार केला आहे. हा ग्लू केवळ 2-3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडतो. तसेच हा ग्लू 6 महिन्यांत शरीरात विरघळते. याचे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही....
Read More...
आरोग्य 

आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन

आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं खास योगासन भारत जगभरात योगासाठी प्रसिद्ध आहे. वर्षानुवर्ष भारतीय लोक योगाच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून आणि त्याचा अवलंब करून निरोगी जीवन जगत आहेत, पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांचं योगाचे महत्त्व वाढविण्यामध्ये मोठं योगदान आहे. आयुर्वेदिक उपचार आणि योग साधनेद्वारे मोठ्यातल्या मोठ्या आजारांवर...
Read More...
आरोग्य 

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या

जिममध्ये वजन उचलताना दुखापत? मग विम्याचा करता येणार का दावा? जाणून घ्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला फिट, तंदुरुस्त राहावे वाटते. प्रत्येकाला डोलेशोले तयार करायचे नाहीत. पण सुटलेले पोट आणि थकलेले चेहरा अनेकांना नको आहे. त्यासाठी अनेक जण सकाळ आणि संध्याकाळी जिममध्ये कसरत करतात. घाम गाळतात. काही जण योगा, मेडिटेशन, डायटिंग, झुंबा क्लास,एरोबिक्स आणि...
Read More...
आरोग्य 

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ‘या’ गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला गॅसच्या समस्येपासून मिळेल आराम आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना गॅसच्या समस्या सतावू लागल्या आहेत. त्यामुळे बहुतेकजणांना सकाळी उठल्याबरोबर पोटात जडपणा जाणवतो. कारण चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील काही चुका हे याचे कारण असू शकते. जसे काही लोक रात्री जास्त जेवण करतात, ज्यामुळे गॅस तयार होऊ...
Read More...
आरोग्य 

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत उपयुक्त असतं. नारळाच्या पाण्याला आपण ‘एनर्जी ड्रिंक’ म्हणतो. पण जर हे नारळ पाणी पिण्याआधी एका गोष्टींची काळजी घेतली नाही तर...
Read More...
आरोग्य 

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले!

125 किलोवरून थेट 55 किलो! महिलेने वजन कमी कसे केले? रामदेव बाबांनी सिक्रेट सांगितले! Baba Ramdev Patanjali : भारताला आयुर्वेदाचा समृद्ध असा वारसा आहे. पूर्वी औषधी वनस्पतींच्या मदतीने रुग्णावर उपचार केले जाचे. तसेच आरोग्य चांगले राहावे यासाठी आहार आणि दैनंदीन कामाकडेही विशेष लक्ष दिले जायचे. आता मात्र काळ आणि वेळेनुसार लोक हे सर्वकाही विसरले...
Read More...
आरोग्य 

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय

Patanjali: पतंजलीचे खास दिव्य कायाकल्प तेल, ‘या’ गंभीर समस्यांवर रामबाण उपाय पतंजलीची औषधे ही अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, डाग, कोरडी त्वचा, एखादी जखम, सनबर्न, खाज यापैकी एखादी समस्या असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल या सर्व समस्यांवर एक आयुर्वेदिक उपाय आहे. हे...
Read More...
आरोग्य 

पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष?

पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं? तुम्हीही करतायत का दुर्लक्ष? प्रत्येक घरात चपाती किंवा रोटी बनवण्यासाठी पीठ हे मळलंच जातं. पण कधी कधी वेळेअभावीच काही महिला पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पीठ किती दिवस ताजे राहू शकते? किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले तर...
Read More...
आरोग्य 

मूत्रपिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघारातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर, जाणून घ्या

मूत्रपिंडाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघारातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर, जाणून घ्या मूत्रपिंड हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो रक्त फिल्टर करण्याचे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याचे काम करतो. ते पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. मूत्रपिंडाच्या समस्या जळजळ, संसर्ग किंवा फिल्टरिंग...
Read More...
आरोग्य 

मासिक पाळीमध्ये तणाव वाढतो? त्यामागील कारणे घ्या जाणून 

मासिक पाळीमध्ये तणाव वाढतो? त्यामागील कारणे घ्या जाणून  मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलतात. मासिक पाळी दरम्यान महिला नेहमीच तणावात असतात. हेच नाही तर यादरम्यान त्यांची चिडचिड देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामागे महत्वाचे...
Read More...
आरोग्य 

रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे

रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी, एक दोन नव्हे तर तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. म्हणून शेवग्याची शेंग सुपरफूड मानली जाते. तर शेवग्याच्या शेंगप्रमाणेच या वनस्पतीची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. तुम्ही दररोज सकाळी...
Read More...
आरोग्य 

Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?

Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ? जगभरात वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर आजारा संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या संशोधकांनी आता कॅन्सरची व्हॅक्सीन ( Cancer Vaccine ) तयार केली आहे. या व्हॅक्सीनद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट केले जाऊ शकते असा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे. या कॅन्सर...
Read More...

Advertisement