बंगळुरू शहर प्रदूषणाने मारतंय… व्यावसायिक दांपत्याचा शहर सोडण्याचा निर्णय

बंगळुरू शहर प्रदूषणाने मारतंय… व्यावसायिक दांपत्याचा शहर सोडण्याचा निर्णय

छोटा व्यवसाय करणाऱ्या एका दाम्पत्याने बंगळुरुमध्ये दोन वर्षे घालवली. आता मात्र त्यांनी बंगळुरू शहर सोडायचे ठरवले आहे. आम्हाला वाटतंय की बंगळुरू हळूहळू आम्हाला मारत आहे असे म्हणत या दोघांनीही शहर सोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांची पोस्ट व्हायरल होतेय. अश्विन आणि अपर्णा दोघेही कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करतात. त्यांनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. या जोडप्याने पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.

बंगळुरू आम्हाला हळूहळू मारतंय असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आता आम्ही हिंदुस्थानची सिलिकॉन व्हॅली समजले जाणारे शहर सोडतो आहोत. आम्ही राहायला सुरुवात केली तेव्हा इथले लोक खूप चांगले आहेत, वातावरणही खूप चांगले आहे हे आम्हाला लक्षात आले. पण एक काळ लोटल्यानंतर वातावरणात बदल होऊ लागले. आम्ही इथे सारखे आजारी पडू लागलो. इथे राहू लागल्यानंतर मला आता श्वास घेण्यासंबंधीचा त्रास उद्भवला आहे. अश्विन याने तर मला सर्दी आणि खोकला होणं हा त्रास सारखा होऊ लागला आहे, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात? रात्री पाय धुवूनच झोपायला का जावं? तज्ज्ञ काय सांगतात?
दिवसभर जवळपास सर्वांचाच वेळ हा खूप धावपळीत जातो. काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. पण हा सर्व ताण जाणवतो तो...
Sangli News – NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याकडून बेदम मारहाण, मुलीचा मृत्यू
American base in Syria Attacked : सीरियातील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला, पण…
पृथ्वी शॉ मुंबईला राम राम करण्याच्या तयारीत, MCA ला पत्र लिहीत NOC ची केली मागणी
Chardham Yatra Incident – उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर भूस्खलन, 2 ते 3 यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता
Israel Iran Conflict : अमेरिकेने इराणवर विनाकारण हल्ला केला, पुतिन यांनी हल्ल्यांचा केला निषेध
दिल्ली-जम्मू-दिल्ली; दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं, कारण काय?