बिहारमध्ये चिराग पासवान स्वबळावर, एनडीएत पहिली बंडखोरी

बिहारमध्ये चिराग पासवान स्वबळावर, एनडीएत पहिली बंडखोरी

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच एनडीएत पहिली बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची तारेवरची कसरत सुरू असतानाच एनडीएतील एक मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज स्वबळावर लढण्याची मोठी घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्वच्या सर्व 243 जागा लढणार असल्याचे चिराग पासवान यांनी जाहीर केले आहे. भोजपूरमध्ये एका सभेत त्यांनी ही घोषणा केली. बिहारला बिहारी फर्स्ट बनवण्यासाठी लढणार आहे. आपला पक्ष बिहारसाठी नाही तर बिहारींसाठी मैदानात उतरणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीतही पासवान यांनी मोदींचे हनुमान असल्याचे सांगत स्वतंत्र निवडणूक लढवली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
विकृत मानसिकतेच्या तरुणांनी गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात वायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील सात...
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान
राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी द्यावीत – संजय राऊत
Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, शूटिंग बंदीची केली होती मागणी
Gas After Eating Food- पोटातील गॅसवर प्रभावी उपाय, फक्त पाच सेकंदात होईल झटक्यात सुटका
ट्रम्प-मस्क यांची दोस्ती तुटली अन् नवरा-बायकोत दुरावा वाढला; अमेरिकेतील प्रसिद्ध कपल चर्चेत
अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग