भाज्या कडाडल्या… महागाईने जगणे मुश्किल केले!
महागाईने किचनचे बजेट कोलमडले असून सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यातच पावसामुळे तब्बल 40 टक्के शेतमाल खराब झाला असून बाजारातील भाजीपाल्याची आवक प्रचंड घटली आहे. त्याचा मोठा फटका सामान्यांना बसत असून रोज भाज्यांचे दर वाढत आहेत. हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कोबी, वांगी या भाज्यांनी तर शंभरी पार केली असून 100 रुपये किलो मिळणारा हिरवा वाटाणा आज तब्बल 140 वर गेला.
हिरवे वाटाणे
आधी 100
आता 140
शिमला मिरची
आधी 60
आता 120
फ्लॉवर
आधी 60
आता 100
मेथी जुडी
आधी 20
आता 60
कोबी
आधी 80
आता 120
वांगी
आधी 80
आता 120
कारले
आधी 60
आता 80
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List