Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला

Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला

बेंगळुरूमध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजय परेड दरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले, जे धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सिद्धरामय्या म्हणाले, “आरसीबी टीम विधानसभेत पोहोचली तेव्हा विधानसभेबाहेर एक लाख लोक जमले होते. विधानसभेत आनंद साजरा केला जात होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमची क्षमता 35 हजार होती. पण बाहेर 3 लाखांहून अधिक लोक जमले होते. आम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीची अपेक्षा नव्हती. कोणीही याची अपेक्षा केली नव्हती. आम्ही यासाठी तयार नव्हतो.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये Photo – चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची आकर्षक दृष्ये
    पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जम्मू-कश्मीर दौऱ्यावरून असून त्यांनी 46 हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या
Cooking Tips- स्वयंपाक रुचकर, चविष्ट आणि पौष्टिक करायचंय, मग या टिप्स वापराच
RBI च्या रेपो रेटच्या घोषणेने शेअर बाजार वधारला; सेन्सेक्सचा 82000 तर निफ्टीचा 25000 चा टप्पा पार
प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोचा भीषण अपघात; वडिलांचा मृत्यू; आई, भावावर उपचार सुरू
राज्य सरकारची गाडी खिळखिळी झालेली आहे, संजय राऊत यांची टीका
कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या, संजय राऊत यांचा घणाघात
बकरी ईदला गोहत्या झाली तर रक्ताचे पाट वाहतील; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे वादग्रस्त विधान