मुंबई, ठाण्यासह कोकणाला 13 ते 16 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट, नद्यांना पूर येण्याची शक्यता; काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाण्यासह कोकणाला 13 ते 16 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट, नद्यांना पूर येण्याची शक्यता; काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाण्यासह कोकणात येत्या 13 जून ते 16 जून दरम्यान मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान कोकणातील नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कोकणात या तीन दिवसात नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. त्यामुळे नद्यांना पूर येऊन नागरी जीवन विस्कळीत होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे घाटरस्त्यांमधील दृश्यमानता देखील कमी असेल. तसेच दरड कोसळण्याची देखील शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव? लग्नाच्या तीन वर्षांनंतर आलिया भट्टने का बदलले नाव?
    बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचा दमदार अभिनय असो किंवा
ट्रम्प हिंदुस्थानचा अपमान करत असताना मोदी गप्प आहेत, हे कमजोर पंतप्रधान असल्याचे लक्षण – संजय राऊत
मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले
श्री विठ्ठल मंदिर परिसरात VIP वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा मोठा निर्णय
प्रभागरचनेसाठी पुणे महापालिका घेणार ‘गुगल अर्थ’चा आधार
फक्त गव्हाचे पीठ नाही, तर निरोगी राहण्यासाठी ‘या’ पौष्टिक पिठांचा आहारात समावेश हवाच, वाचा सविस्तर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2017 च्या प्रभाग रचनेत जुजबी बदल?