गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ

गुण नाही पण वाण लागला, पावसाळ्यात मेट्रोची रखडपट्टी; ओव्हरहेड वायर तुटल्याने घाटकोपर-अंधेरी मार्गावर गोंधळ

कधी तांत्रिक बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तर कधी पावसामुळे मध्य रेल्वे रखडते. आता मेट्रोलाही मध्य रेल्वेची लागण झाल्याचे दिसते. कारण घाटकोपर ते अंधेरीदरम्यान धावणारी मेट्रो रखडली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो रखडल्या आहे.

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मेट्रोची ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. मुंबईत आज पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे हा बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्सोवा ते अंधेरी दरम्यान मेट्रो रखडल्या असून या मार्गावरच्या मेट्रो 15-20 मिनिट उशिरा धावत आहेत. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मेट्रो प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात चपात्या केल्यानंतर उरलेली कणिक फ्रिजमध्ये ठेवताय? आजारांना आमंत्रणच, पोटाच्या समस्या वाढू शकतात
आजकालच्या धावपळीच्या जगात सगळ्या कामांसाठी वेळ देणे जरा कठीणच असते. त्यामुळे मल्टीटास्कींग हाच एक पर्याय असतो. त्यात महिलांना जर घरातील...
शरीरात कफ दोष का वाढतो? पतंजलीचा हा नामी उपाय करून पाहा
Ratnagiri News – गोळवली येथे मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन; शेती बागायतीला मोठा फटका, सुपारीची 80 झाडे जमीनदोस्त
Rain Update – पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत 82 जणांचा मृत्यू, सरकार अजूनही आकडे लपवतेय – अखिलेश यादव
Women’s World Cup 2025 – पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान आमनेसामने, कधी आणि कुठे होणार टक्कर? ICC ने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, राजापुरात अर्जुना आणि कोदवली नदीला पूर