Air India Plane Crash – धक्कादायक आणि दुर्दैवी ! उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

Air India Plane Crash – धक्कादायक आणि दुर्दैवी ! उद्धव ठाकरे यांच्याकडून शोक व्यक्त

अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. संपूर्ण देश शोकमग्न असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 290 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाविषयी संवेदना आणि शोक व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘एअर इंडियाचा हा अपघात व त्यातील मृतांचा आकडा हेसुद्धा एक राष्ट्रीय संकट आहे. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आई जगदंबा मृतात्म्यांना शांती देवो व मृतांच्या कुटुंबांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो, एवढेच मी या क्षणी बोलू शकतो. अपघाताचे दृश्य आणि मनुष्यहानी पाहून शब्द फुटत नाहीत, अशी माझ्यासह सगळय़ांची स्थिती आहे.’’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’ बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे रोजी धाराशिव आणि तुळजापूर बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केले आणि आता याच बसस्थानकांच्या...
तोंडात मधमाशी गेली अन्…; करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीसाठी कंगना रनौतची पोस्ट
चम्पूहरणम्, मृगयाकलह:.. नाशिककरांसाठी संस्कृत नाट्यसप्तकाची पर्वणी, 22 जून रोजी रंगणार महोत्सव
बच्चू कडू यांच्या उपोषणाला समर्थन, शहागड येथे रविवारी ‘चक्का जाम’ आंदोलनात सहभागी होण्याचे मनोज जरांगे यांचे आवाहन
गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करू द्यावे, सार्वजनिक समन्वय समिती करणार मागणी
शनी शिंगणापूर मंदिर संस्थानने 114 मुस्लिम कर्मचार्‍यांना कामावरून काढले, हिंदू संघटनांनी इशारा देताच कारवाई
लातूर जिल्ह्यात घोड्यांमध्ये ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव, एका बाधीत घोड्याला दयामरण दिले; जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक