‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा

‘गुतंवणूकदार’ मालामाल! सेन्सेक्समध्ये 700 अंकांची उसळी; 4 लाख कोटींचा झाला फायदा

शेअर बाजाराने बुधवारी जोरदार उसळी घेतली. सेंसेक्स 700 अंकांनी वधारून 82,559.84 वर बंद झाला, तर निफ्टी 187.50 अंकांनी वाढून 25,244.55 च्या पातळीवर पोहोचला. या तेजीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 450 लाख कोटींवरून 454 लाख कोटींवर गेले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात सुमारे 4 लाख कोटींचा नफा मिळाला.

आज दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स 82,448 वर उघडला आणि दिवसाच्या अखेरीस 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 82,755 वर बंद झाला. म्हणजेच एकूण 707 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे निफ्टी 25,150 वर उघडला आणि 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 25,244 वर बंद झाला. या दोन्ही निर्देशांकांमधील वाढीमुळे बाजारात उत्साह निर्माण झाला.

बाजारातील या तेजीचा सर्वाधिक फायदा गुंतवणूकदारांना झाला. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मागील सत्रातील 450 लाख कोटी रुपयांवरून 454 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच गुंतवणूकदारांनी फक्त एका दिवसात 4 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा… उशीलाही असते एक्सपायरी डेट? जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ, अन्यथा…
बहुतेक घरांमध्ये उशी ही झोपेचा अविभाज्य भाग असते. आपण दररोज त्यावर डोके ठेवून झोपतो, पण या उशीमुळे तुमचं आरोग्य बिघडू...
पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले एक्सरसाईज, हात-पाय आणि मानेचं दुखणं दूर होणार
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे 6 सुपरफूड, तुमच्या घरी सहज असते उपलब्ध
उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेच्या तारेचा धक्का लागल्याने मृ्त्यू
मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच; भाजप आमदाराचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य
हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी, पुरामळे हाहाकार; दोघांचा मृत्यू, दहा बेपत्ता
मुंबईचं नाव ‘अदानीनगर‘ करण्याचा भाजपचा विचार! धारावीच्या पात्रता यादीवरून आदित्य ठाकरे यांची खरमरीत टीका