Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू

Breaking – Mission Axiom 4 ‘कमाल की राईड’ म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरू

कमाल की राईड म्हणत शुंभाशू शुक्लाचा अंतराळ यानाचा प्रवास सुरु झालेला आहे. हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे ऑक्सिओम-4 हे मिशन अखेर सुरु झाले आहे. माझ्या खांद्यावरील हा तिरंगा सांगतोय, या मोहिमेमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत आहे.

भारतीय वेळेनुसार, दुपारी 12.01 वाजता फ्लोरिडा येथून केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण झाले आहे. उड्डाणानंतर लगेचच कमाल की राईड असे म्हणत शुभांशू शुक्ला याने प्रवास सुरु केला आहे. हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळावर 14 दिवसांसाठी जाणार आहेत. या मोहिमेत इतर चार देशांतील अंतराळवीरांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज दुपारी एकच्या सुमारास पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला. ज्येष्ठ अमावास्येला झालेल्या या सोहळ्याची परिसरातील...
पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू – हर्षवर्धन सपकाळ
Axiom -4 Mission हे हिंदुस्थानच्या स्पेस संशोधनाला नवी दिशा देणारे ठरेल, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
Iran News : गद्दारांची खैर नाही! इराणने इस्रायलसाठी हेरगिरी करणाऱ्या 700 जणांना केलं अटक, तिघांना फाशी
राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडल्या जात आहेत, विजय वडेट्टीवार यांची टीका
Amitabh Bachchan बनवतात बेस्ट पापड! बिग बींचा फोटो दाखवत काय म्हणाली डॅनिश मुलगी? पाहा Video
गेल्या 11 वर्षापासून देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल