IND Vs ENG 2nd Test – यंग ब्रिगेडचा नेत्र’दीप’क विजय; अफलातून कामगिरी करत एजबॅस्टनच मैदान मारलं, इंग्लंडचा उडवला धुव्वा

IND Vs ENG 2nd Test – यंग ब्रिगेडचा नेत्र’दीप’क विजय; अफलातून कामगिरी करत एजबॅस्टनच मैदान मारलं, इंग्लंडचा उडवला धुव्वा

एजबॅस्टनवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने अफलातून खेळाचे प्रदर्शन करत 336 धावांनी इंग्लंडला धुव्वा उडवला आहे. आकाश दीपच्या घातक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांना निभाव लागला नाही. पहिल्या डावात दमदार खेळी करणारे फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरले. आकाश दीपने 6 विकेट घेत नेत्रदीपक कामगिरी करत हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. त्यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला दिलेल्या 608 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 271 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबर साधली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
तृणमूल काँग्रेसने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ‘शहीद दिवस’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते लोकसभा खासदार अभिषेक...
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा