असं झालं तर… तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट डिलीट झाले तर…

असं झालं तर… तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट डिलीट झाले तर…

आपला मोबाईल हरवला, खराब झाला किंवा चुकून मोबाईलमधले सगळे कॉन्टॅक्ट डिलीट झाले तर भलतंच टेन्शन येतं. अशा वेळी कॉन्टॅक्ट रिकव्हर करण्यासाठी काय करता येईल? ते जाणून घेऊ या.

1 तुमचं जीमेल अकाऊंट ओपन करा. यानंतर जीमेलच्या डाव्या बाजूला लिहिलेल्या ‘जीमेल’वर क्लिक करून ‘कॉन्टॅक्ट’ला क्लिक करा.

2 लगेचच तुम्हाला तुमच्या फोनमध्ये असलेले सर्व कॉन्टॅक्ट दिसतील. इथून हे सर्व कॉन्टॅक्ट तुम्ही सहजच कॉपी करू शकता.

3 जर तुमच्या फोनमध्ये सर्व कॉन्टॅक्ट दिसत नसतील तर सेटिंगमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट बॅकअप ऑन करा.

4 याशिवाय सेटिंगमध्ये ‘अकाऊंट अँड सिंक’ला सिलेक्ट करा. ‘अॅड अकाऊंटला’ला क्लिक करा आणि तिथं जीमेल अकाऊंटला अॅक्टिव्हेट करा.

5 यामुळे तुम्हाच्या मोबाईलमध्ये जितके कॉन्टॅक्ट असतील ते आपोआप बॅकअप होत राहतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या