सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

लातूरमधील देवणी तालुक्यातील गुरधाळ येथील एका शेतकऱ्याने सततची नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून बुधवारी घराच्या स्लॅब च्या कडीला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीधर पंढरी घोगरे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

घोगरे यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कर्ज घेतले होते. पेरणीनंतर तब्बल 40 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने यावर्षीही नापिकी होणार. आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे व घर प्रपंच कसा भागवायचा या विवंचनेत ते गेल्या काही दिवसांपासून होते असे त्यांच्या नातलगांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

औषधांशिवाय करा सर्दी-खोकल्यावर मात, वापरा हे सोपे उपाय औषधांशिवाय करा सर्दी-खोकल्यावर मात, वापरा हे सोपे उपाय
पावसाच्या सिझनमध्ये हवामानातली थंडी, आर्द्रता आणि बदलती हवा आपल्या शरीरावर थेट परिणाम करत असते. विशेषतः मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात...
राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार
सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप
Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी
‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?