नोकरीचे कॉल लेटर उशिरा मिळाले तर…

नोकरीचे कॉल लेटर उशिरा मिळाले तर…

काही वेळा नोकरीसाठीचे कॉल लेटर उशिरा मिळते. अशा वेळी काय करावे, हे सूचत नाही. जर कॉल लेटर उशिरा हातात पडले तर काय करावे, हे जाणून घ्या.

– सर्वात आधी तुम्ही जर पोस्टाने किंवा ई-मेलने कॉल लेटरची वाट पाहत असाल तर ते उशिरा का आले, हे तपासून घ्या. नेमके काय चुकले हे जाणून घ्या.

– जर पोस्टातील अडचणींमुळे किंवा ई-मेलमधील काही समस्यांमुळे लेटर उशिरा आले तर संबंधित संस्थेशी संपर्क साधा. त्यांना सविस्तर सांगा. ते काय सांगतात हे नीट ऐकून घ्या.

– जर मुलाखतीसाठी उशीर झाला असेल तर तुम्ही मुलाखत पुढे ढकलण्याची विनंती करा. आपली सविस्तर माहिती सांगा. मुलाखतीसाठी तयार असल्याचे संबंधितांना कळवा.

– जर उशीर झाल्यामुळे नोकरीची संधी गमवावी लागत असेल तर निराश होऊ नका. भविष्यात चांगल्या संधीसाठी आणखी प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकुळ, महाराष्ट्र 20 टक्के कमिशनचे राज्य झाले आहे – विजय वडेट्टीवार
पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले...
सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
विधानभवनाच्या लॉबीत राडा, गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मलाच मारण्यासाठी आले होते, आव्हाडांचा आरोप
Ratnagiri News – एसटी आणि मिनी बसचा भीषण अपघात, 34 प्रवासी जखमी
‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?
ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले