अकरावी प्रवेश प्रक्रियेत 3 लाख प्रवेश निश्चित
On
अकरावी प्रवेश प्रक्रियेत राज्यात आत्तापर्यंत 3 लाख 2 हजार 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. यापैकी दोन लाख 31 हजार 456 विद्यार्थ्यांनी ‘कॅप’ अंतर्गत प्रवेश केला असून, 70 हजार 605 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत प्रवेश घेतले आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
04 Jul 2025 10:05:19
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती असतानाही हॉकी आशिया चषक व ज्युनियर वर्ल्ड कपसाठी यजमान हिंदुस्थानने पाकिस्तानी संघाला दौऱ्यासाठी ग्रीन...
Comment List