शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल  

शक्तिपीठ महामार्गातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? कैलास पाटील यांचा सवाल  

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. शक्तिपीठ महामार्गाची काहीच गरज नाही, त्यातून नेमकी कुणाला ‘शक्ती’ मिळतेय? असा सवाल शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी आज विधानसभेत केला.

शेतकरी आत्महत्या करताहेत, तरी सरकार त्या रोखण्यासाठी प्रयत्न करत नाही. व्यापाऱ्यांना जीएसटी माफ केला जातो, पण शेतकऱ्यांना नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केलेले नाही. असे सांगतानाच, शक्तिपीठ महामार्ग नेमका कुणाला हवाय? असा सवाल कैलास पाटील यांनी सभागृहात विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक
घर मालकीणीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीची तयारीही सुरू झाली. हीच संधी साधून घरकाम करणाऱया महिलेने घरमालकीण व तिच्या सुनेच्या दहा तोळ्यांच्या...
शक्तिपीठ महामार्ग – जमिनीच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला शेतकऱ्यांनी परत पाठविले, फुलचिंचोलीतील शेतकरी आक्रमक
अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सोलापूर मनपाचे पाऊल; बांधकाम परवानगीवेळी ‘प्लिंथ इंटिमेशन’ बंधनकारक
राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले
तालिबान सरकारला पाठिंबा देत रशियाने घेतला ऐतिहासिक निर्णय! अफगाण दूतावासावर फडकला नवा ध्वज
“हिंदुस्थानचा ‘विकास’ विदेशात फिरतोय अन्…”, वाराणसीतील विहिरीएवढा खड्डा दाखवत संजय राऊतांचा मोदींना टोला
इंडियन बँकेचा ग्राहकांना दिलासा