अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्य सरकारने 29 बालविवाह रोखले, महिला व बालकल्याण विभागाची माहिती

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्य सरकारने 29 बालविवाह रोखले, महिला व बालकल्याण विभागाची माहिती

अक्षय तृतीयाचा मुहुर्त साधून राज्यात अनेक ठिकाणी बालविवाह होणार होते. पण राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून हे विवाह रोखले आहे. महिला व बालविकास विभागाने राज्यातील 29 बालविवाह रोखले आहेत.महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या दिवशी अनेक मुहुर्त असतात त्यामुळे बालविवाह होतील ते रोखा असे आदेश त्यांनी दिले होते.

अक्षय तृतीयाच्या दिवशी महिला व बालविकास विभागाने 16 जिल्ह्यातले 29 बालविवाह रोखले आहेत. यातील 11 विवाह हे मराठवाड्यात, 9 विदर्भातून तर दोन उत्तर महाराष्ट्र आणि दोन पश्चिम महाराष्ट्रात होणार होते.

आम्हाला महाराष्ट्र बालविवाहमुक्त करायचा आहे, त्यामुळे संपूर्ण राज्यातील आमचे अधिकारी आणि कर्मचारी बुधवारी अलर्ट मोडवर असतात असे बोर्डीकर म्हणाल्या. या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात बालविवाह लावणाऱ्यांना संदेश मिळेल असेही बोर्डीकर म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव ‘WAVES 2025… क्रिएटिव कॉन्टेंटचे लॉन्चिंग पॅड बनतंय…’ सुपरस्टार अल्लू अर्जुनकडून गौरव
मुंबईत आजपासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) ला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये अनेक बडे...
IPL 2025 – मुंबईने राजस्थानला लोळवलं; 100 धावांनी केला पराभव, पटकावला पहिला क्रमांक
‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी