जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला

जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता लेखक दिग्दर्शक अनुराग कश्यपने या वादात उडी घेतली आहे. जातीव्यवस्था होती की नव्हती हे ठरला असा टोला अनुराग कश्यपने लगावला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अनुराग कश्यप म्हणाला की, धडक 2 चित्रपटाची स्क्रिनींग सुरू होती, तेव्हा सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले की ”पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जातीव्यवस्था नष्ट केली आहे.” त्याच आधारावर संतोष चित्रपट हिंदुस्थानात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मण समाजाला फुलेंबद्दल आक्षेप आहे. भाऊ जर जातीव्यवस्थाच नाही तर कसले ब्राह्मण? कोण आहात तुम्ही, तुमची का जळतेय? जर जातीव्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कोण होत्या? जर मोदींनी संपूर्ण जातीव्यवस्था नष्ट केली आहे तर ब्राह्मणवाद अस्तित्वाच नाही. हे लोक सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत. जातीव्यवस्था आहे की नाही हे एकदाच ठरवा. अले कश्यप म्हणाल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले? ‘सर्जिकल स्ट्राईक नको, आता थेट सर्जरीच…’, पहलगाम हल्ल्यावर भुजबळ काय म्हणाले?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे....
WAVES 2025: 10 व्या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनचा मोठा अपघात, 6 महिने घरात बसण्याचा सल्ला पण..
Javed Akhtar : आता आर नाही तर पार… लक्षात राहील असं उत्तर द्या,अद्दल घडवा ! पहलगाम हल्ल्यानंतर संतप्त जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी
कलिंगड खरेदी करताना या ‘पाच’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमचे आरोग्य येऊ शकते धोक्यात!
‘पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना शहीदांचा दर्जा द्यावा, राहुल गांधींची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने एअर इंडियाला बसणार फटका; होणार कोट्यवधींचं नुकसान
Ratnagiri News – ‘टॉवर लावलाय नावाला अन् रेंज नाही गावाला’, BSNL च्या भोंगळ कारभाराने गावकरी त्रस्त