वन्य प्राण्यांपासून संरक्षणाचा प्रयत्न ठरला जीवघेणा, विजेच्या कुंपणाचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू

वन्य प्राण्यांपासून संरक्षणाचा प्रयत्न ठरला जीवघेणा, विजेच्या कुंपणाचा धक्का लागून पाच जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वारखेडी गावामध्ये शेतातील तारेच्या कुंपणाला विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

एरंडोल तालुक्यातील वारखेडी शिवारात मसाज रोडकरील गट क्रमांक 21 मध्ये एक शेत आहे. मध्य प्रदेशातील एक कुटुंब या शेतात काम करण्यासाठी आले होते. हे कुटुंब गेल्या अनेक महिन्यांपासून शेतात राहत होते. या कुटुंबात दोन महिला, एक 42 वर्षीय पुरुष आणि तीन मुले होती. आज महेशचे कुटुंब शेतात जात असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. दुर्दैवाने या धक्क्यात दोन 40 वर्षीय महिला, एक 45 वर्षीय पुरुष, एक 6 वर्षीय मुलगी आणि एक 8 वर्षीय मुलगा यांचा मृत्यू झाला. तर दीड वर्षाची दुर्गा किकास पावर ही चिमुकली या घटनेतून बचावली आहे.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली व पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मृतदेह शककिच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत आणि शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास राहणाऱ्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल