शहांनी मांडलेल्या विधेयकामुळे एनडीएत उडाला गोंधळ, भाजपला नायडू – कुमारांचा पाठिंबा गमावण्याची भिती – संजय राऊत

शहांनी मांडलेल्या विधेयकामुळे एनडीएत उडाला गोंधळ, भाजपला नायडू – कुमारांचा पाठिंबा गमावण्याची भिती – संजय राऊत

पंतप्रधानांन मुख्यमंत्र्यांना अटक करण्याबाबतचे एक विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहां यांनी सादर केले. या विधेयकावरून लोकसभेत मोठा गोंधळ झाला. विरोधी खासदारांनी या विधेयकाची प्रत फाडून गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे भिरकावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

या विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. मोदी सरकारने मांडलेल्या या विधेयकामुळे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांच्यावर भितीचं सावट असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनमुख्यमंत्र्यां च्या अटकेबाबत एक विधेयक आज मोदी शहा यांनी संसदेत मांडले. या विधेयकामुळे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे सर्वात जास्त घाबरलेले आहेत. मोदी सरकारला देखील ते सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतील का? याची भिती वाटत आहे‘, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक डेंग्यू बरा झाल्यानंतरही शरीरावर करतो असा परिणाम; ही लक्षणे धोकादायक
पावसाळा म्हटलं की आजार हे आलेच त्यात पावसाळ्यात डासांमुळे होणार आजार तर जास्तच जोर धरतात. त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू....
चंद्रपूरमध्ये विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार आणि जोरगेवारांचे वेगवेगळे मंडप
Jalna Honor Killing – बदनापूर तालुक्यात दावलवाडीत बापाने लेकीला संपवले, गळफास घेतल्याचा रचला बनाव
Mega Block News – मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची रविवारी तारांबळ उडणार, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Gujarat – पावागडमध्ये मोठी दुर्घटना, मालवाहू रोपवे तुटून 6 जणांचा मृत्यू
Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून