कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल

कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर उफाळून आले आहे. यात एका व्यक्तीचा खून झाला आहे. त्यावरून नव्या पुण्याचे शिल्पकार’? कुठे आहेत असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वांत मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो… एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टीच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते.. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय… अशा परिस्थितीत लोक विचारतायेत कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? असे रोहित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू Mumbai Accident : लालबागमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; 2 मुलांना चिरडले, चिमुकलीचा मृत्यू
मुंबईत विसर्जनाच्या दिवशी पहाटेच्या सुमारास लालबागमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. अज्ञात कार चालकाने दोन मुलांना चिरडले. या भीषण अपघातात...
पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून
मिरा भाईंदर पोलिसांकडून तेलंगणा राज्यातील ड्रग्स फॅक्टरी उद्ध्वस्त, ड्रग्स कारखान्यात अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांचा सहभाग
लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन येताना तरुणाच्या बाईकला अपघात, एकाचा मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले; हिंदुस्थान-अमेरिका संबंधांना नवे वळण, सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता…
कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? टोळीयुद्धावरून रोहित पवार यांचा सवाल
जयपूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; वडील आणि मुलीचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती