भारताला भारतच म्हणा, इंडिया नको – मोहन भागवत

भारताला भारतच म्हणा, इंडिया नको – मोहन भागवत

‘एकदा का तुम्ही ओळख विसरलात की तुमच्यामध्ये इतर कितीही गुण असोत, त्यांना किंमत राहत नाही, असे सांगताना, ‘भारत हा ‘भारत’च राहायला हवा. भारत हा भारत आहे म्हणूनच मान आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.’

‘भारत हे सर्वनाम आहे. त्याचा अनुवाद केला जाता कामा नये. इंडिया म्हणजे भारत हे खरे आहे, पण भारत हा भारत आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल, आपल्या बोलण्यात, लिहिण्यात ‘भारत’ असाच उल्लेख यायला हवा. एखाद्याचे नाव गोपाळ असेल तर इंग्रजीत बोलताना आपण त्याला ‘काउहर्ड’ म्हणत नाही. गोपाळ गोपाळच राहतो. त्यामुळे भारतही भारतच राहायला हवा, असे भागवत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे विकास कसा होऊ शकतो हे आपण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातून दाखवून दिलं – आदित्य ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज- 1 ची...
ओव्हल मैदानावर गौतम गंभीर पिच क्युरेटरवर भडकला, पाहा व्हिडीओ
आदित्य ठाकरे यांनी केली बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 च्या कामाची पाहणी
छत्तीसगडमध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, आईडी स्फोटात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी
Operation Sindoor Debate – जगातील कुठल्याच नेत्याने ऑपरेशन सिंदूर रोखले नाही, पंतप्रधान मोदींचा दावा; ट्रम्प यांचे नाव घेणे टाळले
ग्राहकांवरून दोन दुकानदारांमध्ये तुफान राडा; दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी हल्ला; महिला गंभीर जखमी
गृहमंत्री अमित शाहांची संसदेत खोटी माहिती, संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? अतुल लोंढे यांचा सवाल