भारताला भारतच म्हणा, इंडिया नको – मोहन भागवत

भारताला भारतच म्हणा, इंडिया नको – मोहन भागवत

‘एकदा का तुम्ही ओळख विसरलात की तुमच्यामध्ये इतर कितीही गुण असोत, त्यांना किंमत राहत नाही, असे सांगताना, ‘भारत हा ‘भारत’च राहायला हवा. भारत हा भारत आहे म्हणूनच मान आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.’

‘भारत हे सर्वनाम आहे. त्याचा अनुवाद केला जाता कामा नये. इंडिया म्हणजे भारत हे खरे आहे, पण भारत हा भारत आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल, आपल्या बोलण्यात, लिहिण्यात ‘भारत’ असाच उल्लेख यायला हवा. एखाद्याचे नाव गोपाळ असेल तर इंग्रजीत बोलताना आपण त्याला ‘काउहर्ड’ म्हणत नाही. गोपाळ गोपाळच राहतो. त्यामुळे भारतही भारतच राहायला हवा, असे भागवत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;