युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे मत

युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही, जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे मत

शांतता निर्माण व्हायला वेळ लागतो आपण संयम ठेवला पाहिजे असे विधान जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केले. तसेच युद्ध हा काही पर्याय असू शकत नाही असेही मुफ्ती म्हणाल्या.

माध्यमांशी बोलताना मुफ्ती म्हणाल्या की, शस्त्रसंधी पूर्ण व्हायला वेळ लागतो. जेव्हा दोन देशांच्या फौजा भेटतात तेव्हा शांतता निर्माण व्हायला वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवणे गरजेचा आहे. आपण नेहमीच युद्धजन्य परिस्थिती निर्माण करता कामा नये. युद्धात लोकांचा मृत्यू होतो, घरं नेस्तनाबूत होतात, लहान मुलं मारली जातात, अनाथ होता. त्यामुळे युद्ध हे पर्याय नाही आपण संयम ठेवला पाहिजे असेही मुफ्ती म्हणाल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मुरांबा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री; पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत ‘मुरांबा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री; पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत
स्टार प्रवाहच्या 'मुरांबा' मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती...
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पत्नी अनुष्कासोबत विमानतळावर दिसला विराट; नेटकरी म्हणाले ‘वहिनी थांबवा..’
वाह! अरिजीत सिंगने सुरु केलं बजेट-फ्रेंडली रेस्टॉरंट; फक्त 40 रुपयांत पोटभर जेवण; पाहा फोटो
जावेद अख्तर यांनी शत्रुघ्न सिन्हाला घरी ठेवण्यास दिला होता नकार, नेमकं काय झालं? वाचा
सुपरस्टार असल्याचा तोरा..; शाहरुखबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
लाज वाटली पाहिजे तुला..; थायलँड ट्रिपवर गेलेल्या भारती सिंहवर का भडकले नेटकरी?
Maharashtra SSC Results 2025 Date- दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल पाहण्यासाठी काय कराल