आयआरसीटीची भारत गौरव यात्रा 28 जुलैपासून
On
भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशनने 28 जुलै 2025 पासून विशेष भारत गौरव ट्रेन यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे. ही यात्रा दक्षिण भारत यात्रा असून यामध्ये रामेश्वरम, मुदराई, कन्याकुमारी, तिरुपती बालाजी यासारख्या मंदिर आणि पवित्र स्थळांचे दर्शन करता येईल. ही यात्रा एकूण 13 दिवस, 12 रात्रींची असेल. प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक बार्ंडग पॉइंट ठेवले आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
13 Jul 2025 20:04:07
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
Comment List