राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती

राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती

राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया हे सामाजिक विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली पुण्यात महाऊर्जा विकास अभिकरण इथे करण्यात आली आहे. अमगोथू श्री रंग नाईक हे कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली मुंबईतल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

तसेच कादंबरी बालकवडे यांची नियुक्ती मुंबईत कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मकरंद देशमुख यांच्याकडे हाफकीन बायो फार्मा कॉर्पोरेशनची जबाबदारी होती. त्यांची बदली होऊन मुंबईत मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील महिंद्रकर यांची नियुक्ती हाफकीन संस्थेच्या व्यपस्थापकीय संचालकापदी नियुक्ती झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश कितीही मोठ्या बापाचा असू दे टायरमध्ये घालून झोडा, अजितदादांचे आदेश
वाहतुकीच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणारा माझा नातेवाईक असला तरी त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे, असा इशारा...
बेळगावातील कन्नड सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक रस्त्यावर उतरणार!
युरोपीय युनियन, मेक्सिकोवर टेरिफ बॉम्ब डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, 1 ऑगस्टपासून होणार लागू
रंगभूमी- चिंतन नियतीवादाचे
कृषिभान- वाटचाल कुपोषणाकडून उपोषणाकडे!
माधुरीला गुजरातला पाठवण्यास विरोध, हायकोर्टाने राखून ठेवला निकाल; कोल्हापुरातील जैन संस्थेच्या हत्तीणीच्या स्थलांतराला आव्हान
विशेष – ‘उत्तराधिकारी’ निवडीचे भूराजकीय पडसाद!