हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानने किती विमाने गमावली, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी केल्या एका वक्तव्यावरून त्यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलं आहे. राहुल गांधी यांनी सरकारला विचारलं आहे की, हल्ल्यापूर्वी सरकारने पाकिस्तानला का कळवले? यामुळे आपण किती लढाऊ विमाने गमावली?

राहुल गांधी यांनी X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत की, “आमच्या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीरपणे कबूल केले आहे की, हिंदुस्थानी सरकारने हे केले.” याच पोस्टमध्ये त्यांनी सरकारला दोन प्रश्न विचारले आहेत की, “हे कोणी अधिकृत केले? यामुळे आपल्या हवाई दलाची किती विमाने गमावली?”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी Sindhudurg News – देवदर्शनाहून परतताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात महिलेचा मृत्यू; आठ जण जखमी
देवदर्शनाहून परतत असताना ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर कारमधील आठ जण जखमी...
तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका
सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
सत्तेचा गैरवापर करत विरोधकांवर अशा केसेस अधिक केल्या जातील! शरद पवार यांनी व्यक्त केली शंका
स्वर्गासारख्या आपल्या देशाला नरक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नरकात टाकण्यासाठी लढावं, जिंकावं लागेल! उद्धव ठाकरे यांनी फटकारले
Latur News – मोटारसायकल आणि क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
या पुढे ED आपल्या दारात येणार नाही! मी शेवटचा व्यक्ती होतो ज्यांच्याशी त्यांनी पंगा घेतला; संजय राऊत यांचं खणखणीत भाषण