KCR यांनी स्वत:च्या मुलीचीच पक्षातून केली हकालपट्टी! नक्की कारण काय?

KCR यांनी स्वत:च्या मुलीचीच पक्षातून केली हकालपट्टी! नक्की कारण काय?

तेलंगणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी स्वत:ची मुलगी के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन केल्यामुळे के. कविता यांना निलंबित करण्यात आले आहे.

भारत राष्ट्र समितीने एक निवेदन जारी करत विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पक्षविरोधी कारवाया बीआरएससाठी हानीकारक असून पक्षनेतृत्व यावर गांभीर्याने विचार करत आहे. के. कविता यांचे सध्या वर्तन आणि त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कारवाया पक्षाची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यामुळे पक्षाध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना पक्षातून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीआरएसने निवेदनामध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान