ग्रामीण भागातील उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

ग्रामीण भागातील उद्योजकांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘ग्रामोद्योग भरती पुरस्कार’ वितरण सोहळा 20 ऑगस्ट रोजी राजभवन येथे होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. रक्षा वागे (ठाणे), संदेश दळवी (रत्नागिरी), दर्शन यादव (धुळे) यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर चार उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य खादी मंडळाचे सभापती रवींद्र साठे, डॉ. पी. अनबलगन, दीपेंद्र सिंह कुशवाह,  गीतांजली बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 01 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
>> योगेश जोशी, [email protected] मेष ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात आजचा दिवस – आजचा दिवस...
बस्स झाल्या बैठका! आजपासून जरांगे पाणीही सोडणार, आंदोलन चिघळणार!! सरकारला नवा प्रस्ताव… ‘सरसकट’ची अडचण असेल तर कुणबी ही उपजात समजून आरक्षण द्या!
जिनपिंगशी सूर जुळले… मोदींचे चीन चीन चू!
सरकारच्या तिजोरीत खडखडाट, पण तरीही साखर कारखान्यांना चार हजार कोटींची थकहमी; आतापर्यंत किमान चोवीस कारखान्यांना हमी
आली गवर सोनपावली…
सामना अग्रलेख – न्या. नागरत्ना, धन्यवाद!
दिल्ली डायरी – चंद्राबाबू ‘तेलगू बीडा’ उचलणार का?