मराठा आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? अंबादास दानवे यांचा सवाल

मराठा आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? अंबादास दानवे यांचा सवाल

आरक्षणाची कोंडी सोडवण्यासाठी सरकार चर्चेला का येत नाही? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अंबादास दानवे म्हणाले की, “आरक्षणाची कोंडी सोडवण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर ही कोंडी सुटेल. सरकारने दोन पावले पुढे येण्याची आवश्यकता आहे. पण सरकार दोन पावलं पुढे येण्याऐवजी स्वतःची पावलं मागं घेत आहे.”

ते म्हणाले, “हैदाबाद आणि सातारा गॅजेट यामध्ये मराठ्यांना ओबीसी म्हटलं आहे. यात त्यांना ओबीसींचा दर्जा दिला आहे. तोच ते (मराठा आंदोलक) मागत आहेत, ते द्यायची तयारी सरकारने करावी.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;