Video – शेतकऱ्यांच्या नुकसानीचे 13 हजार कोटी रुपये कधी देणार? – अंबादास दानवे
On
राज्य सरकारने मे आणि जून महिन्याच्या नुकसानीची माहिती दिली असली तरीही शेतकऱ्यांना मागील काही काळात झालेल्या नुकसानीचे 13 हजार 819 कोटी रुपये देणे बाकी आहे, असे सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
01 Jul 2025 22:04:42
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जेवणाची गाडी हटवल्याने एका आठ वर्षीय मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव...
Comment List