वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी पिणे किती फायदेशीर आहे?

वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी पिणे किती फायदेशीर आहे?

दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. मात्र लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास खरोखर उपयुक्त आहे का? चला जाणून घेऊया.

लिंबू आणि मधाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त, साखरेचे सेवन कमी करणे, योग्य आहाराचे पालन करणे आणि व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आपल्या एकूण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी पिल्यानंतर जंक फूड खाल्ले आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही तर त्यामुळे वजन कमी होणार नाही. म्हणून, संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा.

सकाळी रिकाम्या पोटी लिंबू आणि मधाचे पाणी प्यायले तर ते जास्त फायदेशीर ठरते. पण लक्षात ठेवा की ते पाणी जास्त गरम नसावे, लिंबू आणि मधाचे पाणी कोमट पाण्यात बनवा आणि ते प्या.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या किंवा ऍलर्जी असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय? कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जेवणाची गाडी हटवल्याने एका आठ वर्षीय मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव...
‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण
Maharashtra Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी गदारोळ; विरोधकांचा सभात्याग
Photo – अकलुज येथे संत तुकारम महाराज पालखीचा रिंगण सोहळा भक्तीभावात संपन्न
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Ratnagiri News: रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचे नाशिक कनेक्शन? बेपत्ता तरुणीचे वडील उद्या रत्नागिरीत येणार
Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी