Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला जात असताना बाईकला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील गोराई परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत. तिघे गोराई येथे पिकनिकसाठी आले होते. यावेळी वैराल तलावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीचालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही. यामुळे अपघात झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

याला म्हणतात न्यायव्यवस्था… थायलंड कोर्टाने पंतप्रधानांनाच हटवले! निकालाचे जगभरातून कौतुक याला म्हणतात न्यायव्यवस्था… थायलंड कोर्टाने पंतप्रधानांनाच हटवले! निकालाचे जगभरातून कौतुक
थायलंडच्या संविधानिक न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला. एका फोन कॉल लीक प्रकरणाची गंभीर दखल घेत केवळ नैतिकतेच्या आधारे न्यायालयाने थेट...
मोदी तुमचा बाप…शेतकऱ्यांचा नाही; शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या कृषिमंत्री कोकाटे, लोणीकरांवर कारवाई करा, विरोधकांचा विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार
चलो वरळी! वाजतगाजत, गुलाल उधळत या! आम्ही वाट बघतोय!! शनिवारी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरे बंधूंचे आवाहन
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक महापौर बंगल्यातच, हायकोर्टाने स्मारकाविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या
बैल परवडेना शेतकऱ्याने स्वतःला नांगराला जुंपले, म्हणे तिसरी मोठी अर्थव्यवस्था
भाजपला देणगी देणारी कंपनी 400 कोटींच्या ‘सेल’ घोटाळ्यात, हाच का मोदी सरकारचा अमृतकाल; काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन केली पोलखोल
ट्रक, टेम्पो, टँकर संपावर; दूध, भाजीपाला, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबणार