इस्लामपूर नाही आता ‘ईश्वरपूर’
On
महाराष्ट्रातील सांगली जिह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून आता ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेने या प्रस्तावाला मान्यता दिली असून इस्लामपूरचे नाव अधिकृतपणे बदलले आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर भारतीय सर्वेक्षण संस्थेने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
28 Oct 2025 08:07:09
ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूट म्हणजेच व्हीएसआय संस्थेला देण्यात येणाऱया अनुदानाचा मूळ उद्देशाप्रमाणे विनियोग होत...
Comment List