प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर दीड वर्षांनी राम मंदिराचे कामकाज पूर्ण

प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर दीड वर्षांनी राम मंदिराचे कामकाज पूर्ण

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराचे कामकाज अर्धवट असतानाही 22 जानेवारी 2024 रोजी प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्यानंतर राम मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. अखेर या सोहळ्याच्या दीड वर्षानंतर मंदिराचे कामकाज पूर्ण झाले आहेत. राम मंदिराकडून अधिकृतरित्यायाबाबत माहिती देण्यात आली आहे.

राम मंदिरातील रामाच्या मुख्य मंदिरासह भगवान शिव शंकर, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा यांची मंदिरे तसेच महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी, ऋषि पत्नी अहिल्या यांच्या मंदिरांचे देखील काम पूर्ण झाले आहे. संत तुलसीदास आणि जटायू यांच्या देखील मुर्त्या बसवण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी निवडणूक मतदार यादीत गडबड, आदित्य ठाकरेंनी मांडली वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आकडेवारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित पक्षाच्या...
ट्रम्प लोकांचा आवाज दाबून त्यांच्या सत्तेचा गैरवापर करत आहेत, जो बायडेन यांची टीका
फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका
पुणे बाजार समितीकडून ठराविक व्यापाऱ्यांना पुन्हा भूखंड वाटपाचा घाट
ICC Women’s World Cup – सेमी फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा हादरा, सलामीची विस्फोटक फलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
अखेर 14 वर्षांचा संसार मोडला! टिव्ही इंडस्ट्रीतले जय भानूशाली आणि माही वीज झाले विभक्त