निर्माल्यापासून खतनिर्मिती, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

निर्माल्यापासून खतनिर्मिती, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट हा नियमित भेडसावणारा प्रश्न आहे. याचा परिणाम जलचरांवर आणि सागरी संपत्तीवर होतो. याविषयी जनजागृतीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्यपालांचे स्वच्छता दूत आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मुंबईत गिरगांव चौपाटी आणि जुहू चौपाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गिरगांव व जुहू येथे सुमारे 6500 किलो निर्माल्य संकलित करुन त्यापासून गांडूळ खत बनविण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश निवडणूक आयोगाची कारवाई; ४७४ गैर-मान्यता प्राप्त पक्षांना केले डीलिस्ट, महाराष्ट्रातीलही ४४ पक्षांचा समावेश
केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचाही समावेश आहे. याशिवाय, ३५९ इतर पक्षांविरुद्धही...
फडणवीस, निवडणूक आयोगाची दलाली बंद करा; हर्षवर्धन सपकाळ यांनी फटकारले
Crime News – आधी डोळ्यात मिरची पावडर घातली अन् नंतर चाकूने वार, हैवान बापाने 24 वर्षांच्या लेकीला संपवलं
माझ्या विरोधात बातम्या देणाऱ्या चॅनेलचे परवाने रद्द होऊ शकतात! ट्रम्प यांचा टीव्ही चॅनेलना इशारा, अमेरिकेत चौथास्तंभ धोक्यात
गच्चीवरून कोसळला, रुग्णवाहिका 5 तास वाहतूककोंडीत अडकल्याने वसईच्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Snake Bite Tips : सापाचा दंश होताच अगोदर करा हे काम, घरीच वाचेल प्राण! डॉक्टरांचा रामबाण उपाय काय?
निवडणूक आयोगाचा चौकीदार जागा होता, त्याने चोरी पाहिली आणि चोरांना वाचवले! राहुल गांधी यांचा पुन्हा निशाणा