वाल्मीक कराडला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट, माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला केलेला फोन;अंबादास दानवे यांचा आरोप

वाल्मीक कराडला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट, माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीला केलेला फोन;अंबादास दानवे यांचा आरोप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे समोर आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत धक्कादायक दावे केले आहेत.

शिवसेना नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ” कृषी विभागात घोटाळा झालेला आहे. आताही वाल्मीक कराड जेलमधून सर्व काही हाताळत आहे.काही दिवसांपूर्वी माझ्या समोर बसलेल्या एका व्यक्तीला तुरुंगातूनच वाल्मीक कराडचा फोन आला होतामी हे तीन महिन्यांपासून सांगत आहे. याची चौकशी व्हायला हवी होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच बदलत्या जीवनशैलीत लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येसोबतच हृदयरोग आणि...
दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी
फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यांना निर्माण होऊ शकतो धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Haircare Tips: आठवड्यातून किती दिवसांनी केस धुवावेत? जाणून घ्या स्कॅल्पशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार
घरातल्या या गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर…
मिंधे-भाजप मंत्र्यांमध्ये ‘पत्रयुद्ध’; मिंध्यांनो लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे