अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरला

अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू; दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरला

अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली. शिक्षण विभागाने अकरावी दुसऱ्या फेरीला आता सुरुवात केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यभरातून 8 हजार 117 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. 2 लाख 13 हजार 971 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 मध्ये पसंतीक्रम भरला आहे. संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहेत. आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना 13 जुलै 2025 पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-2 मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून 8 हजार 117 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच 2 लाख 13 हजार 971 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 मध्ये पसंतीक्रम भरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद