Video – कोण जैन लोक आहेत, जे कबुतरावर बसून फिरायला जातात? राज ठाकरे यांचा टोला
On
तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतर महत्त्वाचे आहेत का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
05 Sep 2025 00:03:55
आशिया चषकाचा धमाका 9 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून हिंदुस्थानचा संघ विजेतेपद पटकावण्यासाठी...
Comment List