रेल्वेचे नवीन रेलवन अ‍ॅप लाँच, एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मिळणार सर्व सुविधा

रेल्वेचे नवीन रेलवन अ‍ॅप लाँच, एकाच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना मिळणार सर्व सुविधा

भारतीय रेल्वेने ’रेलवन’ नावाचे नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे प्रवासी सेवांच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपमुळे आयआरसीटीसीच्या आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीटाचे बुकिंग, पीएनआर आणि ट्रेनची स्थिती, कोचची स्थिती, रेल्वे मदत आणि प्रवाशांचा अभिप्राय यासारख्या सर्व सुविधा अ‍ॅपमध्ये उपलब्ध असतील. हे अ‍ॅप अँड्रॉइड प्लेस्टोअर आणि आयओएस अ‍ॅप स्टोअर प्लॅटफॉर्मवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे युजरकर्त्याला अनेक पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे सदस्य आज सलग दुसऱ्या दिवशी कमालीचे आक्रमक झाले होते. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या....
गोव्यातही भाजप सरकारने मराठीचे पंख कापले; पाच वर्षांत 50  मराठी शाळांना टाळे, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्यात चिंता
‘पीक अवर्स’ला बिनधास्त प्रवाशांकडून दुप्पट भाडे घ्या! मोदी सरकारने कॅब कंपन्यांना दिली मुभा
अमेरिका, इस्रायलचे टेन्शन वाढले; इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेशी संबंध तोडले, राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही मतदार यादीचा झोल; फेरतपासणीला इंडिया आघाडीने घेतला आक्षेप;निवडणूक आयुक्तांसोबत तीन तास वादळी चर्चा
यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5 जुलैला प्रकाशन
कोरोना लस आणि हृदयविकाराचा संबंध नाही; केंद्राच्या अहवालातून उघड