‘थामा’साठी रश्मिका 12 तास शूटिंग करायची, आदित्य सरपोतदारांकडून कामाचे कौतुक

‘थामा’साठी रश्मिका 12 तास शूटिंग करायची, आदित्य सरपोतदारांकडून कामाचे कौतुक

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘थामा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी रश्मिका मंदाना हिच्या कामाचा उल्लेख करत ती 12 तास शूटिंग करायची असे म्हटले आहे. 12 तास काम करताना तिने कधीही कोणतीही तक्रार केली नाही, असेही म्हटले. यामुळे दीपिका पादूकोण हिने 8 तासांच्या शिफ्टची केलेल्या मागणीवर बॉलीवूडमध्ये अजूनही दोन गट पडलेले दिसत आहेत.

बॉलीवूडमधील काहींनी दीपिकाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, तर काहींना हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही एक अभिनेता असाल आणि तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही 12 तास पूर्ण ऊर्जेने काम करू शकता, चांगले दिसू शकता आणि तुमचे 100 टक्के देऊ शकता, तर का नाही? पण जर तुम्हाला वाटत असेल की, 8 तास तुमच्यासाठी योग्य आहेत आणि तुम्ही त्यापेक्षा जास्त करू शकत नाही, तर तेही ठीक आहे. शेवटी ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे, असे आदित्य सरपोतदार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा मणिपुरच्या चुराचांदपुरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, चार जणांचा खात्मा
मणिपुरच्या चुराचांदपुरात दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास शोध मोहिमेदरम्यान ही...
तुझ्यासाठी माझ्या पत्नीची हत्या केली…, बंगळुरुच्या त्या डॉक्टरने प्रेयसीला मेसेज करत दिला कबुलीजबाब
मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करणारी भाजप निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला विरोध करेल का? रोहित पवार यांचा सवाल
ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
कोकणातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी; चिपळूण तहसीलदारांकडे शिवसेनेची मागणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता; राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आता लाखो लोकं उद्ध्वस्त होतील, जागतिक मंदी आली आहे; रॉबर्ट कियोसाकी यांचा गंभीर इशारा