गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गोव्याचे कृषी मंत्री व दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रवी नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन बुधवारी सकाळी निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.

नाईक हे त्यांच्या फोंडा येथील निवासस्थानी झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ फोंडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव नंतर अंत्यदर्शनासाठी फोंडा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

रवी नाईक यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षामधून झाली, त्यानंतर काँग्रेस व नंतर ते भाजपमध्ये आले. ते दोन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिले होते. ते एकूण सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर एकदा उत्तर गोव्यातून खासदार म्हणून निवडून येत लोकसभेत गेले होते.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिल्लीकरांसाठी खूशखबर! दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी दिल्लीकरांसाठी खूशखबर! दिवाळीत पर्यावरणपूरक फटाक्यांना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
दिवाळीआधी दिल्लीकरांना सर्वोच्च न्यायालयाने खूशखबर दिली आहे. या दिवाळीत दिल्ली-एनसीआरमध्ये फक्त प्रमाणित पर्यारवणपूरक फटाके ( Green Firecrackers) वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाने...
वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा
नालासोपार्‍यात प्रियकर आणि अल्पवयीन प्रेयसीने जीवन संपवले
Bihar Election 2025- प्रशांत किशोर यांनी फुंकले रणशिंग; पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर तो माझा पराभव, मात्र…
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा दिला राजीनामा
बिबट्याच्या हल्यात तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू, वनविभागाची दिरंगाई नागरिकांच्या जीवावर