गुगलमुळे पंधरा वर्षांनी तरुणाची कुटुंबीयांशी भेट

गुगलमुळे पंधरा वर्षांनी तरुणाची कुटुंबीयांशी भेट

गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून तब्बल पंधरा वर्षांपासून कुटुंबीयांपासून दुरावलेल्या तरुणाचा कुटुंबीयांशी संपर्क झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. शिरूर, दि. १२ (सा. वा.)

शिरूर तालुक्यातील पाबळ येथे सध्या वास्तव्यास असलेला बादल पात्र (वय ४०) हा पश्चिम बंगालमधील पंधरा वर्षांपूर्वी तो आपल्या कुटुंबीयांना सोडून महाराष्ट्रात आला होता. पाबळ येथे मोलमजुरी करत असताना तो स्थिरावला. पंधरा वर्षे त्याचा कुटुंबाशी कुठलाही संपर्क झाला नाही. शासकीय कागदपत्रे नसल्यामुळे त्याला मोबाईलचे सिम कार्ड मिळत नव्हते. मंगळवारी (दि. ७) तो पाबळचे सरपंच सोपानराव जाधव व पत्रकार प्रशांत मैड यांना भेटून कुटुंबाशी संपर्क साधायचा, असे सांगितले. त्याला फक्त गावाचे नाव माहीत असल्याने जाधव मैड यांनी गावाचे नाव गुगलवर सर्च करून नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील शेजारील एका गावातील एक मोबाईल नंबर गुगलद्वारे मिळाल्याने जाधव यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना बादल पात्रबाबत माहिती दिली. त्यांनतर दोन दिवसांनी जाधव यांना फोन करत कुटुंबाशी संपर्क झाल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला. बादल त्याच्या कामाहून परत येताच जाधव यांच्या माध्यमातून बादलच्या कुटुंबीयांचे व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे झाले. मुलाशी बोलणे झाल्याने कुटुंबीयांच्या आनंदास पारावर उरला नाही. बादलचे आई, भाऊ व कुटुंबीयांनी तब्बल एक तास चर्

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर फळांवर लावलेल्या स्टिकर्सचा अर्थ काय? 90% लोकांना माहित नसेल, जाणून घ्या, नंतर फळे खरेदी करताना तुम्हीही चेक कराल स्टिकर
फळे खरेदी करताना आपण अनेकदा असं पाहिलं असेल की, काही फळांवर स्टिकर लावलेले असतात. फळे खरेदी कराताना आपण फक्त फळं...
भाजपच्या बॅनरवर अमित शहा लोहपुरुष ! रोहीत पवार यांनी केली टीका
पुणे बाजार समितीकडून ठराविक व्यापाऱ्यांना पुन्हा भूखंड वाटपाचा घाट
ICC Women’s World Cup – सेमी फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा हादरा, सलामीची विस्फोटक फलंदाज वर्ल्ड कपमधून बाहेर
अखेर 14 वर्षांचा संसार मोडला! टिव्ही इंडस्ट्रीतले जय भानूशाली आणि माही वीज झाले विभक्त
देशातील १२ राज्यांमध्ये सुरु होणार SIR चा दुसरा टप्पा, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
आधीच्या प्रियकरासोबत मिळून तरुणीने केली लिव्ह इन पार्टनरची हत्या, असा झाला खुलासा